शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

माळशेज घाटात दोन अपघातांत चार ठार

By admin | Updated: June 18, 2016 01:41 IST

माळशेज घाटातील शिसेवाडी आणि आवळेची वाडी वळणावर शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार, तर सहा जण जखमी झाले. दोन्ही अपघात पिकअप गाड्यांनी दिलेल्या धडकेमुळे झाले आहेत.

शिरोशी : माळशेज घाटातील शिसेवाडी आणि आवळेची वाडी वळणावर शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार, तर सहा जण जखमी झाले. दोन्ही अपघात पिकअप गाड्यांनी दिलेल्या धडकेमुळे झाले आहेत.यातील पहिला अपघात शिसेवाडी वळणार झाला. जांभळे घेण्यासाठी निघालेल्या प्रदीप अनंता पठारे, योगेश दगडू भेगडे यांच्या दुचाकीला कल्याणहून नगरकडे जाणाऱ्या पिकअप गाडीने शिसेवाडी वळणावर धडक दिली. त्यात ते दोघे गंभीर जखमी झाले. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला जांभळे विकणाऱ्या कुशीबाई देऊ वाख (५२), उषा किसन वाख (१०) या दोघींच्या अंगावरूनही पिकअप गाडी गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. या अपघातात पिकअपमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात ओझरच्या सुनंदा कवडे या महिलेचा समावेश असून, अन्य चौघांची नावे समजू शकली नाहीत.दरम्यान, आवळेची वाडी येथील वळणावर समोरून येणाऱ्या इनोव्हा कारची धडक चुकविण्याच्या नादात पिकअपची दुचाकीला धडक बसून डोंगरवाडी येथील दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. केशव वाघ (२५) आणि केशव पोकळा (२३) अशी मृतांची, तर कैलास खाकर असे जखमीचे नाव असून, त्याला उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)