शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चार दिवस होरपळीचेच!

By admin | Updated: April 16, 2017 02:21 IST

उष्णतेच्या लाटेमुळे चैत्रात वैशाख वणवा पेटला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रदेखील होरपळून गेला आहे. शनिवारी राज्यात

पुणे : उष्णतेच्या लाटेमुळे चैत्रात वैशाख वणवा पेटला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रदेखील होरपळून गेला आहे. शनिवारी राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५़२ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. ही उष्णतेची लाट आणखी चार दिवस तरी कायम राहील.राजस्थान, सौराष्ट्र, कच्छ या भागातून कोरडे व उष्ण वाऱ्यांचा जोर वाढला आहे़ त्याचा परिणाम अगदी जम्मू काश्मीरपासून ओडिशापर्यंतच्या तापमानात वाढ होण्यात झाला आहे़ कोकण वगळता सर्व प्रमुख शहरातील कमाल तापमान ४० अंशावर गेले आहे़ महाबळेश्वर येथे कमाल तापमान ३५ अंश आणि कोल्हापूर ३७़२ अंश सेल्सिअस होते. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान : अहमदनगर ४२़६, जळगाव ४४, , मालेगाव ४२़६, सोलापूर ४२़६, भिरा ४२, परभणी ४३़८, अकोला ४४़६, चंद्रपूर ४५़२. वाळवंटी प्रदेशाकडून येणाऱ्या शुष्क गरम वाऱ्यांमुळे गुजरातपासून ओडिशापर्यंतचे कमाल तापमान वाढले आहे़ त्यामुळे सूर्याची उष्णता थेट खाली येत आहे़ याचा एकत्रित परिणामामुळे तापमानात वाढल्याचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले. (प्रतिनिधी)