शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
2
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
3
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
4
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
5
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
6
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
8
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
9
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
10
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
11
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
12
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
13
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
14
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
15
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
16
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
17
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
18
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
19
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
20
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद

चार दिवस होरपळीचेच!

By admin | Updated: April 16, 2017 02:21 IST

उष्णतेच्या लाटेमुळे चैत्रात वैशाख वणवा पेटला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रदेखील होरपळून गेला आहे. शनिवारी राज्यात

पुणे : उष्णतेच्या लाटेमुळे चैत्रात वैशाख वणवा पेटला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रदेखील होरपळून गेला आहे. शनिवारी राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५़२ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. ही उष्णतेची लाट आणखी चार दिवस तरी कायम राहील.राजस्थान, सौराष्ट्र, कच्छ या भागातून कोरडे व उष्ण वाऱ्यांचा जोर वाढला आहे़ त्याचा परिणाम अगदी जम्मू काश्मीरपासून ओडिशापर्यंतच्या तापमानात वाढ होण्यात झाला आहे़ कोकण वगळता सर्व प्रमुख शहरातील कमाल तापमान ४० अंशावर गेले आहे़ महाबळेश्वर येथे कमाल तापमान ३५ अंश आणि कोल्हापूर ३७़२ अंश सेल्सिअस होते. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान : अहमदनगर ४२़६, जळगाव ४४, , मालेगाव ४२़६, सोलापूर ४२़६, भिरा ४२, परभणी ४३़८, अकोला ४४़६, चंद्रपूर ४५़२. वाळवंटी प्रदेशाकडून येणाऱ्या शुष्क गरम वाऱ्यांमुळे गुजरातपासून ओडिशापर्यंतचे कमाल तापमान वाढले आहे़ त्यामुळे सूर्याची उष्णता थेट खाली येत आहे़ याचा एकत्रित परिणामामुळे तापमानात वाढल्याचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले. (प्रतिनिधी)