शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

चार इमारतींना चार आठवड्यांसाठी संरक्षण

By admin | Updated: September 20, 2016 04:51 IST

दिघा येथील चार बेकायदेशीर इमारतींना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी संरक्षण दिले

मुंबई : दिघा येथील चार बेकायदेशीर इमारतींना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी संरक्षण दिले आहे. चार आठवडे या इमारतींवर कारवाई न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने एमआयडीसी व कोर्ट रिसीव्हरला दिला आहे.दिघा येथील अमृतधाम, अवधुत छाया, दत्तकृपा आणि दुर्गामाता प्लाझा या चार इमारतींमधील रहिवाशांनी सरकारने बेकायदा बांधकामे नियमित करण्यासंदर्भात धोरण केले तरी त्याचा लाभ न घेता इमारती रिकाम्या करण्याची हमी उच्च न्यायालयाला दिली होती. याच हमीच्या आधारावर उच्च न्यायालयाने या चारही इमारतींमधील रहिवाशांना काही काळ संरक्षण दिले होते. ती मुदत १ सप्टेंबर रोजी संपल्याने पुन्हा संबंधित रहिवाशांनी इमारतींवर कारवाई करण्यात येऊ नये, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केले.राज्य सरकाने इमारती नियमित करण्यासंदर्भात धोरण आखले असल्याने इमारतींवर कारवाई करू नये, असे रहिवाशांनी अर्जात म्हटले आहे. (प्रतिनिधी) उच्च न्यायालयाने रहिवाशांना त्यांनी दिलेल्या हमीची आठवण करून देत दिलासा देण्यास नकार दिला. मात्र रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी चार आठवड्यांचे संरक्षण दिले आहे. एमआयडीसी व कोर्ट रिसीव्हरला या चार आठवड्यांत संबंधित इमारतींवर कारवाई न करण्याचा आदेश दिला.