शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

वाळीत टाकणारा माजी सरपंच तडीपार

By admin | Updated: February 13, 2015 01:30 IST

मुरुड तालुक्यातील एकदरा गावातील सात कुटुंबांना वाळीत टाकणारा आणि याच्या वार्तांकनासाठी आलेल्यांवर हल्ले करणारा माजी सरपंच मोतीराम चाया पाटील

जयंत धुळप, अलिबागमुरुड तालुक्यातील एकदरा गावातील सात कुटुंबांना वाळीत टाकणारा आणि याच्या वार्तांकनासाठी आलेल्यांवर हल्ले करणारा माजी सरपंच मोतीराम चाया पाटील याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. उप विभागीय दंडाधिकारी दीपक क्षीरसागर यांनी मंगळवारी या संदर्भातील आदेश दिल्यानंतर तात्काळ कारवाई केल्याचे मुरुड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुकाराम पवळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मोतीराम हे एकदारा कोळी जातपंचायतीचे अध्यक्ष असताना त्यांनी हनुमान मच्छिमार सहकार संस्थेतील आर्थिक भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठविणारे रश्मिकांत पाटील यांना २००७मध्ये वाळीत टाकले. त्यांच्या दहशतीमुळे पाटील यांना गाव सोडून मुंबईला जावे लागले. याप्रकरणी पोलिसांना जबाब देणाऱ्या जगन्नाथ वाघरे यांनीही वाळीत टाकले. ५ फेबुवारी २००७ पासून न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. त्यानंतर २००९ मध्ये गुणेश दामशेट, नारायण पाटील, अरुण मढवी, नारायण वाघरे, जगदीश दामसे या सहा कुटूंबांना मोतीराम पाटील याने वाळीत टाकले आहे.