शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

महिला धोरणाला वनविभागाचा छेद

By admin | Updated: November 11, 2016 05:18 IST

शासनाने महिला सक्षमीकरण, आर्थिक बळकटीकरणाचे धोरण निश्चित केले असले तरी या धोरणाला वनविभागाने छेद दिला आहे.

गणेश वासनि, अमरावतीशासनाने महिला सक्षमीकरण, आर्थिक बळकटीकरणाचे धोरण निश्चित केले असले तरी या धोरणाला वनविभागाने छेद दिला आहे. वने आणि वृक्षाच्छादित क्षेत्रवेगाने वाढविण्याकरिता असलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रमामध्ये महिला बचतगटांना डावलण्यात आले आहे.राष्ट्रीय वननीती, १९८८मधील तरतुदींच्या अनुषंगाने राज्यातील वनांचे संरक्षण आणि विकासाकरिता स्थानिक ग्रामस्थांचा सहभागमिळावा, यासाठी १६ मार्च १९९२च्या शासन निर्णयाद्वारे संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रम सुरू करण्यात आला. यात राज्यात २०१० ते २०१५ या पाच वर्षांसाठी महिला बचतगटांच्या सहभागाची व्याप्ती वाढविण्यासाठी एककृती कार्यक्रम लागू झाला. तथापि वनविभागाने गत पाच वर्षांत महिला बचतगटांना या कामातून डावलले आहे. या कालावधीत झालेली विविध विकासकामे, उपक्रमात मर्जीतील कंत्राटदार, पुरवठादारांनाच वनाधिकाऱ्यांनी सहभागी करून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविला. या मोहिमेसाठी लागणारी रोपटी बचतगटांच्या महिलांकडून तयार करून घेतली असती तर शेकडो महिलांना रोजगाराचे दालन उपलब्ध झाले असते.परंतु वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी वनमंत्र्यांना चुकीची माहिती पुरवून दोन कोटी वृक्ष लागवडीपासूनही बचतगटांच्या महिलांना दूरच ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.