शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

सागरी सुरक्षेला कायमच प्राधान्य - जेटली

By admin | Updated: June 8, 2014 01:33 IST

गेल्या काही काळात अपघातांमुळे मलिन झालेली नौदलाची प्रतिमा सुधारण्यासाठी नवे शासन कटिबद्ध आहे.

मुंबई : गेल्या काही काळात अपघातांमुळे मलिन झालेली नौदलाची प्रतिमा सुधारण्यासाठी नवे शासन कटिबद्ध आहे. सागरी सुरक्षेला आम्ही कायमच प्राधान्य दिले असून, यापूर्वी नौदलात घडलेल्या अपघातांची कारणमीमांसा सुरू आहे.
 परदेशी थेट गुंतवणुकीत होणा:या बदलांसाठी आताच काही सांगता येणार नाही; मात्र त्यासाठी येत्या काही आठवडय़ांत सादर होणा:या अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागेल, असे केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. नौदलाच्या तटरक्षक दलामध्ये शनिवारी ‘अचूक’ आणि ‘अग्रिम’ या दोन नव्या गस्ती नौका दाखल झाल्या. 
नौदलाच्या पश्चिम तळावर या नौकांचे उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते झाले; त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी नौदलाचे व्हॉईस अॅडमिरल अनुराग थापलियाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय संरक्षणमंत्री जेटली यांनी या नव्या दोन नौकांचे नौदलाच्या ताफ्यात स्वागत केले. आयएनएस विक्रांतबद्दलच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, विक्रांतचे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. त्यामुळे त्याविषयी कोणतीच निश्चित भूमिका मांडता येणार नाही. मात्र न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर शासन आपली भूमिका मांडेल. 
त्याचप्रमाणो, 2क्16 सालार्पयत नौदलाच्या ताफ्यात 6 नव्या पाणबुडय़ा दाखल होतील, असे 
जेटली यांनी सांगितले. याप्रसंगी जेटली यांनी आयएनएस विक्रांत या युद्धनौकेनंतर नौदलाची शान असणा:या आयएनएस-विराटला भेट दिली. या भेटीदरम्यान नौदलाच्या अधिका:यांसमवेत विराटची पाहणी केली. ( प्रतिनिधी)