शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

पळून गेलेल्या मुली परतल्या

By admin | Updated: October 10, 2014 05:45 IST

घरातून पळ काढून मुंबई गाठणाऱ्या कोकणातील दोन तरुणींना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्यात ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला यश आले आहे.

ठाणे : घरातून पळ काढून मुंबई गाठणाऱ्या कोकणातील दोन तरुणींना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्यात ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला यश आले आहे. यातील एक २१ वर्षीय तरुणी नोकरी करण्यासाठी रत्नागिरीतले घर सोडून ठाण्यात आली होती, तर एका १७ वर्षीय तरुणीने पालक ओरडल्यामुळे ठाण्यातून कुर्ला गाठले होते. त्यांचे समुपदेशन केले असता हा प्रकार उघडकीस आला. पाली गावात राहणारी विद्यार्थिनी ५ सप्टेंबर रोजी राबोडी परिसरात ठाणे पोलिसांना आढळली. तिला रडताना पाहून पोलिसांनी तिची चौकशी केली. मात्र तिने पोलिसांना काहीही सांगण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी तिला चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या स्वाधीन केले. पोलीस शिपाई प्रतिभा मनोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते असल्याचे सांगून तिला बोलते केले. तेव्हा तिने ठाण्यातील तिच्या एका मैत्रिणीने नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. त्यानुसार, ती ४ सप्टेंबर रोजी रत्नागिरीतून ठाण्यात आली होती. पण मैत्रिणीशी संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांनी तिच्या पालकांशी संपर्क साधून तिला घरी पाठवले.राबोडी पोलीस ठाण्यात एक १७ वर्षीय तरुणी हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. घरात काम करीत नसल्याने तिची आई तिला ओरडली होती.तिचा मोबाइल फोन चालू होता. पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले असता ती कुर्ल्यात असल्याचे समजले.