शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

नालासोपाऱ्यातील पाच जण बेपत्ता झाल्याचे वृत्त निराधार

By admin | Updated: August 5, 2016 02:45 IST

महाडजवळ सावित्री नदीतील पुरात नालासोपाऱ्यातील पाच जण बेपत्ता झाल्याचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल

वसई : महाडजवळ सावित्री नदीतील पुरात नालासोपाऱ्यातील पाच जण बेपत्ता झाल्याचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे आज सकाळपासूनच विविध वाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी नालासोपाऱ्यात धाव घेतली होती. मात्र, दुर्घटनेतील कुणीही याठिकाणी रहात नसल्याचे उजेडात आले. मात्र, बुडालेले कुटुंब नालासोपाऱ्यात पूर्वी वास्तव्याला होते, पण दोन वर्षांपूर्वी सर्वजण मुंबईत स्थलांतरीत झाली अशी माहिती त्यांच्या हाती आली. जयगड-मुंबई या बसमध्ये प्रवास करणाऱ्या स्रेहल आणि दिपाली या दोघी सख्ख्या बहिणी नालासोपाऱ्यातील दिप आंगनमध्ये सहाव्या मजल्यावर आपल्या चुलत भावाकडे रहायला होत्या. दोन वर्षांपूर्वी स्रेहलचे सुनील बैकर आणि दिपालीचे भूषण पाटकर यांचशी लग्न झाले होते. तेंव्हापासून त्या सांताक्रुझ आणि चर्नीरोड येथे वास्तव्याला होत्या. ही दोन्ही दांम्पत्य ११ वर्षीय चुलत भाऊ अनिषसह बसमधून प्रवास करीत होते. रात्री साडेअकराला ते या बसमध्ये रत्नागिरी-खंडाळा येथून बसले होते. त्यानंतर त्यांच्याशी अजूनही संपर्क झालेला नाही, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाकडून देण्यात आली.>...सावित्री नदी पूल दुर्घटना