शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

नालासोपाऱ्यातील पाच जण बेपत्ता झाल्याचे वृत्त निराधार

By admin | Updated: August 5, 2016 02:45 IST

महाडजवळ सावित्री नदीतील पुरात नालासोपाऱ्यातील पाच जण बेपत्ता झाल्याचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल

वसई : महाडजवळ सावित्री नदीतील पुरात नालासोपाऱ्यातील पाच जण बेपत्ता झाल्याचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे आज सकाळपासूनच विविध वाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी नालासोपाऱ्यात धाव घेतली होती. मात्र, दुर्घटनेतील कुणीही याठिकाणी रहात नसल्याचे उजेडात आले. मात्र, बुडालेले कुटुंब नालासोपाऱ्यात पूर्वी वास्तव्याला होते, पण दोन वर्षांपूर्वी सर्वजण मुंबईत स्थलांतरीत झाली अशी माहिती त्यांच्या हाती आली. जयगड-मुंबई या बसमध्ये प्रवास करणाऱ्या स्रेहल आणि दिपाली या दोघी सख्ख्या बहिणी नालासोपाऱ्यातील दिप आंगनमध्ये सहाव्या मजल्यावर आपल्या चुलत भावाकडे रहायला होत्या. दोन वर्षांपूर्वी स्रेहलचे सुनील बैकर आणि दिपालीचे भूषण पाटकर यांचशी लग्न झाले होते. तेंव्हापासून त्या सांताक्रुझ आणि चर्नीरोड येथे वास्तव्याला होत्या. ही दोन्ही दांम्पत्य ११ वर्षीय चुलत भाऊ अनिषसह बसमधून प्रवास करीत होते. रात्री साडेअकराला ते या बसमध्ये रत्नागिरी-खंडाळा येथून बसले होते. त्यानंतर त्यांच्याशी अजूनही संपर्क झालेला नाही, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाकडून देण्यात आली.>...सावित्री नदी पूल दुर्घटना