शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आणखी पाच शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

By admin | Updated: December 19, 2014 04:57 IST

नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, गुरुवारी राज्यात पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे उघडकीस आले,

अमरावती/अहमदनगर/औरंगाबाद: नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, गुरुवारी राज्यात पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे उघडकीस आले, तर विदर्भात शेतकरी दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला़ अमरावती जिल्ह्णातील तिवसा तालुक्यातील शेंदूरजनाबाजार येथे रामदास मेश्राम (६८) यांनी बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. पावसाअभावी सोयाबीन करपले. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील नवनाथ काळे (४०) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून काळे यांनी बुधवारी विष घेतले. लातूर जिल्ह्णातील भिसेवाघोली येथे जयद्रथ ज्ञानोबा भिसे (४५) आणि जालना जिल्ह्णातील टाकळी येथे श्रीमंता कुंडलिक गावंडे (५०) यांनी जीवन संपविले़ जयद्रथ भिसे यांंच्यावर सोसायटीसह बँकांचे तसेच खाजगी सावकाराचे दहा लाखांचे कर्ज होते. मंगरूळपीर तालुक्यातील श्रीकृष्ण गुजर (६०) या शेतकऱ्याने शुक्रवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.