शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

राज्यात आणखी पाच शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

By admin | Updated: December 19, 2014 04:57 IST

नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, गुरुवारी राज्यात पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे उघडकीस आले,

अमरावती/अहमदनगर/औरंगाबाद: नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, गुरुवारी राज्यात पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे उघडकीस आले, तर विदर्भात शेतकरी दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला़ अमरावती जिल्ह्णातील तिवसा तालुक्यातील शेंदूरजनाबाजार येथे रामदास मेश्राम (६८) यांनी बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. पावसाअभावी सोयाबीन करपले. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील नवनाथ काळे (४०) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून काळे यांनी बुधवारी विष घेतले. लातूर जिल्ह्णातील भिसेवाघोली येथे जयद्रथ ज्ञानोबा भिसे (४५) आणि जालना जिल्ह्णातील टाकळी येथे श्रीमंता कुंडलिक गावंडे (५०) यांनी जीवन संपविले़ जयद्रथ भिसे यांंच्यावर सोसायटीसह बँकांचे तसेच खाजगी सावकाराचे दहा लाखांचे कर्ज होते. मंगरूळपीर तालुक्यातील श्रीकृष्ण गुजर (६०) या शेतकऱ्याने शुक्रवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.