शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतकऱ्यांना पुरविणार पाच लाख गायी

By admin | Updated: February 17, 2017 03:34 IST

कर्ज आणि दुष्काळाने जेरीस आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी राज्य सरकार गायी देणार असल्याचे महादेव जाणकर

नितीन अग्रवाल / नवी दिल्लीकर्ज आणि दुष्काळाने जेरीस आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी राज्य सरकार गायी देणार असल्याचे महादेव जाणकर यांनी सांगितले. पुढील वर्षात शेतकऱ्यांना पाच लाख गायी देण्यासह त्यांचा चारा आणि उपचाराची व्यवस्थाही राज्य सरकारकडून करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पशुपालन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी येथे दिली. गायींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडेल, असेही ते म्हणाले. दुधाच्या विक्रीसाठीही राज्य सरकारने व्यवस्था केली आहे. गायींची योग्य देखभाल आणि दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना कौशल्यविकास मंत्रालयाच्या सहकार्याने प्रशिक्षित करण्यात येत असून, जवळपास दीड लाख शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेत आहेत. राज्य सरकारच्या या योजनेसाठी आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर यांच्याकडून प्रगत जातीचे बैल मिळणार आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी दिल्लीत आलेले जानकर गुरुवारी ‘लोकमत’शी बोलत होते. या योजनेमुळे राज्यातील दुग्धोत्पादन वेगाने वाढेल. काही वर्षांतच राज्य दुधाबाबत स्वयंपूर्ण होईल तसेच लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. दुधाची गरज भागविण्यासाठी राज्याला अमूलकडून दररोज लाखो लीटर दूध खरेदी करावे लागते. मात्र, महाराष्ट्राचा स्वत:चा ब्रॅण्ड ‘आरे शक्ती’ही राष्ट्रीय पातळीवरील अमूलसारख्या कंपन्यांशी स्पर्धा करील. केंद्र सरकारच्या उपक्रमानांही दूध पुरविण्याची राज्याची योजना आहे. गोरेगावमध्ये दुग्धविकास शास्त्र पीडी कॉलेज आणि औरंगाबाद, अकोला, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये मत्स्य कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव आपण केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना दिला आहे. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही जानकर म्हणाले.