शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

औरंगाबाद जिल्ह्यात ५ ठार

By admin | Updated: May 13, 2014 03:50 IST

जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत पाच ठार तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये औरंगाबाद एमआयटी कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा आणि उल्कानगरी, औरंगाबाद येथील एका तरुणाचा समावेश आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत पाच ठार तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये औरंगाबाद एमआयटी कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा आणि उल्कानगरी, औरंगाबाद येथील एका तरुणाचा समावेश आहे. याशिवाय पाचोडनजीक एक महिला व फर्दापूर येथे प्रत्येकी एक असे दोघे ठार झाले. एमआयटीचे दोन विद्यार्थी ठार दौलताबाद येथील बसस्थानक चौकात दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात औरंगाबादच्या एमआयटी कॉलेजचे दोन विद्यार्थी जागीच ठार, तर अन्य एक जखमी झाला. सुटी असल्याने हे तिघे दुचाकीवरून वॉटर पार्कमध्ये आले होते. रात्री ११.३०च्या सुमारास तेथून औरंगाबादकडे परतत असताना दौलताबाद येथील मुख्य चौकात दुचाकी दुभाजकावर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला आणि दुचाकीस्वार १०-१५ फूट लांब फेकले गेले. या अपघातात गुलशनप्रसाद सुरेश प्रसादसिंग (२३, रा. केरिया, बिंदियापूर, ता. श्रीपूर, जि. बेगुसराय) व अर्जुनसिंग त्रिवेणीसिंग (२३, रा. मुर्दा चौक, ता. जि. पूर्व चंपारण्य) यांचे निधन झाले, तर कुलदीपकुमार कणकचंद दास (३०, रा. प्रगतीनगर, भास्करपेठ, नानमती, आसाम) हा गंभीर जखमी झाला.