शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

पाच शेतक:यांची विदर्भात आत्महत्या

By admin | Updated: November 11, 2014 01:19 IST

कजर्बाजारीपणाला कंटाळून विदर्भात गेल्या दोन दिवसांत पाच शेतक:यांनी आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आल़े

नागपूर : कजर्बाजारीपणाला कंटाळून विदर्भात गेल्या दोन दिवसांत पाच शेतक:यांनी आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आल़े 
गोंदिया जिल्ह्यातील खोकरी येथे कजर्फेडीच्या विवंचनेतून चंदू उरकुडा निंबार्ते (70) या शेतक:याने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्यावर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे 5 लाख 37 हजार 375 रुपयांची थकबाकी होती. 
अमरावती येथील नरसिंगपूर येथे नापिकी व कजर्बाजारीपणाला कंटाळून विठ्ठलराव गुलाबराव अढाऊ (65) यांनी शुक्रवारी शेतातच विष प्राशन करुन आत्महत्या केली. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला. 
यवतमाळ जिल्ह्यातील लासीना येथे कर्जाच्या चिंतेने प्रवीण दामोधर गोहणो (35) या शेतक:याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आल़े त्यांच्यावर जिल्हा बँकेचे 5क् हजार आणि काही खासगी कर्ज आहे. त्याच्यामागे आई, वडील, पत्नी, दोन मुले व मोठा परिवार आहे. यवतमाळ जिलतील आर्णी तालुक्यातील वरुडभक्त येथे शामराव  शिंगनजुडे (5क्) यांनी मक्त्याने शेती केली होती. मात्र सोयाबीनचे पीक बुडाल्याने विमनस्क अवस्थेत घरातच विष प्राशन करून आत्महत्या केली.  लोणी येथील सखाराम रामटेके (65) यांनी घरी कुणी नसताना विषारी औषध घेतले. ही बाब लक्षात येताच तात्काळ लोणी प्राथमिक उपचार करण्यात आले. यवतमाळ येथे हलविताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे सेंट्रल बँकेचे 7क् हजारांचे कर्ज आहे. (लोकमत न्यूजनेटवर्क)