शहरं
Join us  
Trending Stories
1
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
2
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
3
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
4
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
5
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
6
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
7
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
8
गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण...
9
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
10
GST नंतर आता कर्जही होणार स्वस्त? RBI लवकरच रेपो दरात कपात करण्याची शक्यता; गव्हर्नर म्हणाले..
11
“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार
12
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
13
“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक
14
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
15
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
16
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
17
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
18
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
19
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
20
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा पहिला बळी

By admin | Updated: May 11, 2015 04:30 IST

विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मनीषा दादू वारे (१२) या अल्पवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागला.

भातसानगर/कसारा : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मनीषा दादू वारे (१२) या अल्पवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागला. तालुक्यातील पाणीटंचाईचा ती पहिला बळी ठरली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाजवळील माळ या गावी ही घटना घडली.तालुक्यात पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले असून सर्वच विहिरींनी तळ गाठला आहे. पाणी खूप खोल गेल्याने मनीषा विहिरीतून पाणी काढत असताना बरीच वाकली होती. विहिरीला कठडा नसल्याने पोहरा खेचताना तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडली. पाणी नसल्यामुळे दगडावर आपटून मरण पावली. वरकरणी हा अपघात वाटत असला तरी पाणीटंचाईमुळे हा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. (वार्ताहर) गावकऱ्यांचा संतापशहापूर तालुक्याच्या पाणीटंचाईमुक्तीसाठी गेल्या अनेक पंचवार्षिक योजनांत ठोस उपाययोजना केल्या, मात्र त्या सर्व कागदावरच राहिल्याने मनीषाचा अपघाती मृत्यू झाल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. आदिवासी योजनेच्या नावाखाली निधी मंजूर करून तो हडप केला जातो. परिणामी, यामध्ये तालुक्यातील आदिवासी गावपाडे आजही पाणीटंचाईला तोंड देत आहेत. पाणीटंचाईमुळेच हा अपघात झाल्याचे म्हणत गावकऱ्यांनी मनीषाच्या कुटुंबीयांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.