शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

पाणीटंचाईचा पहिला बळी

By admin | Updated: May 11, 2015 04:30 IST

विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मनीषा दादू वारे (१२) या अल्पवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागला.

भातसानगर/कसारा : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मनीषा दादू वारे (१२) या अल्पवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागला. तालुक्यातील पाणीटंचाईचा ती पहिला बळी ठरली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाजवळील माळ या गावी ही घटना घडली.तालुक्यात पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले असून सर्वच विहिरींनी तळ गाठला आहे. पाणी खूप खोल गेल्याने मनीषा विहिरीतून पाणी काढत असताना बरीच वाकली होती. विहिरीला कठडा नसल्याने पोहरा खेचताना तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडली. पाणी नसल्यामुळे दगडावर आपटून मरण पावली. वरकरणी हा अपघात वाटत असला तरी पाणीटंचाईमुळे हा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. (वार्ताहर) गावकऱ्यांचा संतापशहापूर तालुक्याच्या पाणीटंचाईमुक्तीसाठी गेल्या अनेक पंचवार्षिक योजनांत ठोस उपाययोजना केल्या, मात्र त्या सर्व कागदावरच राहिल्याने मनीषाचा अपघाती मृत्यू झाल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. आदिवासी योजनेच्या नावाखाली निधी मंजूर करून तो हडप केला जातो. परिणामी, यामध्ये तालुक्यातील आदिवासी गावपाडे आजही पाणीटंचाईला तोंड देत आहेत. पाणीटंचाईमुळेच हा अपघात झाल्याचे म्हणत गावकऱ्यांनी मनीषाच्या कुटुंबीयांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.