शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षांत प्रथमच जूननंतर पावसाचा दीर्घ खंड

By admin | Updated: July 15, 2015 00:21 IST

हवामान बदलाचा परिणाम.

राजरत्न सिरसाट/अकोला : मागील पंधरा वर्षांत यंदा प्रथमच जूनमध्ये आलेल्या पावसानंतर प्रदीर्घ खंड पडला आहे. त्यामुळे शेतीवर विपरित परिणाम झाला असून, पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. मागील पंधरा वर्षांत पाऊस लवकर किंवा एकदम उशिरा सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अवकाळी व परतीच्या पावसातही बदल झाले आहेत; पण यंदा पावसाने वेळेवर सुरुवात केली आणि लगेच खंड पडला. मागील पंधरा वर्षात जून ते जुलै महिन्यात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पडलेल्या पावसाची आकडेवारी बघितल्यास १५ जून २00३ पासून ३0 जूनपर्यंत ७५.६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यानंतर १६ जुलैपर्यंत 0.२ ते 0.५ मिमी पाऊस पडला. म्हणजेच कृषी हवामानशास्त्रज्ञांच्या मते १६ दिवसांचा खंडच होता. मागील दीड दशकात जूनमध्ये पडलेल्या पावसानंतर लगेच एवढा प्रदीर्घ पावसाचा खंड पडला नाही. यंदा पिकाने जमीन सोडली नाही आणि पावसाने दडी मारली आहे. तीन आठवडे झाले आहे. पावसाचे बदललेले हे स्वरू प लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने भविष्यात पिके, पाणी आदीचे नियोजन करावे लागणार असल्याचे कृषी विद्यापीठाच्या पीक पद्धती पर्यावरण केंद्राचे संचालक डॉ. सुभाष टाले यांनी स्पष्ट केले.

पावसाची सर्वात मोठी दडी

वर्ष          जून व जुलै खंड (दिवस)

२00८ (जून)----- १0       २00८ (जुलै)----- ९

२0११ (जून)--------८      २0११ (जुलै)------- ५

२0१२ (जून)--------९        २0१२ (जुलै)------ -५

२0१३ (जून)------- ६ २       0१३ (जूलै)----- -६

२0१४ (जून)-------१७          २0१४(जुलै)------४

२0१५ (जून)------६             २0१५ (जुलै) -----१४