शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पंधरा वर्षांत प्रथमच जूननंतर पावसाचा दीर्घ खंड

By admin | Updated: July 15, 2015 00:21 IST

हवामान बदलाचा परिणाम.

राजरत्न सिरसाट/अकोला : मागील पंधरा वर्षांत यंदा प्रथमच जूनमध्ये आलेल्या पावसानंतर प्रदीर्घ खंड पडला आहे. त्यामुळे शेतीवर विपरित परिणाम झाला असून, पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. मागील पंधरा वर्षांत पाऊस लवकर किंवा एकदम उशिरा सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अवकाळी व परतीच्या पावसातही बदल झाले आहेत; पण यंदा पावसाने वेळेवर सुरुवात केली आणि लगेच खंड पडला. मागील पंधरा वर्षात जून ते जुलै महिन्यात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पडलेल्या पावसाची आकडेवारी बघितल्यास १५ जून २00३ पासून ३0 जूनपर्यंत ७५.६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यानंतर १६ जुलैपर्यंत 0.२ ते 0.५ मिमी पाऊस पडला. म्हणजेच कृषी हवामानशास्त्रज्ञांच्या मते १६ दिवसांचा खंडच होता. मागील दीड दशकात जूनमध्ये पडलेल्या पावसानंतर लगेच एवढा प्रदीर्घ पावसाचा खंड पडला नाही. यंदा पिकाने जमीन सोडली नाही आणि पावसाने दडी मारली आहे. तीन आठवडे झाले आहे. पावसाचे बदललेले हे स्वरू प लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने भविष्यात पिके, पाणी आदीचे नियोजन करावे लागणार असल्याचे कृषी विद्यापीठाच्या पीक पद्धती पर्यावरण केंद्राचे संचालक डॉ. सुभाष टाले यांनी स्पष्ट केले.

पावसाची सर्वात मोठी दडी

वर्ष          जून व जुलै खंड (दिवस)

२00८ (जून)----- १0       २00८ (जुलै)----- ९

२0११ (जून)--------८      २0११ (जुलै)------- ५

२0१२ (जून)--------९        २0१२ (जुलै)------ -५

२0१३ (जून)------- ६ २       0१३ (जूलै)----- -६

२0१४ (जून)-------१७          २0१४(जुलै)------४

२0१५ (जून)------६             २0१५ (जुलै) -----१४