शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

पंधरा वर्षांत प्रथमच जूननंतर पावसाचा दीर्घ खंड

By admin | Updated: July 15, 2015 00:21 IST

हवामान बदलाचा परिणाम.

राजरत्न सिरसाट/अकोला : मागील पंधरा वर्षांत यंदा प्रथमच जूनमध्ये आलेल्या पावसानंतर प्रदीर्घ खंड पडला आहे. त्यामुळे शेतीवर विपरित परिणाम झाला असून, पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. मागील पंधरा वर्षांत पाऊस लवकर किंवा एकदम उशिरा सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अवकाळी व परतीच्या पावसातही बदल झाले आहेत; पण यंदा पावसाने वेळेवर सुरुवात केली आणि लगेच खंड पडला. मागील पंधरा वर्षात जून ते जुलै महिन्यात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पडलेल्या पावसाची आकडेवारी बघितल्यास १५ जून २00३ पासून ३0 जूनपर्यंत ७५.६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यानंतर १६ जुलैपर्यंत 0.२ ते 0.५ मिमी पाऊस पडला. म्हणजेच कृषी हवामानशास्त्रज्ञांच्या मते १६ दिवसांचा खंडच होता. मागील दीड दशकात जूनमध्ये पडलेल्या पावसानंतर लगेच एवढा प्रदीर्घ पावसाचा खंड पडला नाही. यंदा पिकाने जमीन सोडली नाही आणि पावसाने दडी मारली आहे. तीन आठवडे झाले आहे. पावसाचे बदललेले हे स्वरू प लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने भविष्यात पिके, पाणी आदीचे नियोजन करावे लागणार असल्याचे कृषी विद्यापीठाच्या पीक पद्धती पर्यावरण केंद्राचे संचालक डॉ. सुभाष टाले यांनी स्पष्ट केले.

पावसाची सर्वात मोठी दडी

वर्ष          जून व जुलै खंड (दिवस)

२00८ (जून)----- १0       २00८ (जुलै)----- ९

२0११ (जून)--------८      २0११ (जुलै)------- ५

२0१२ (जून)--------९        २0१२ (जुलै)------ -५

२0१३ (जून)------- ६ २       0१३ (जूलै)----- -६

२0१४ (जून)-------१७          २0१४(जुलै)------४

२0१५ (जून)------६             २0१५ (जुलै) -----१४