शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पंधरा वर्षांत प्रथमच जूननंतर पावसाचा दीर्घ खंड

By admin | Updated: July 15, 2015 00:21 IST

हवामान बदलाचा परिणाम.

राजरत्न सिरसाट/अकोला : मागील पंधरा वर्षांत यंदा प्रथमच जूनमध्ये आलेल्या पावसानंतर प्रदीर्घ खंड पडला आहे. त्यामुळे शेतीवर विपरित परिणाम झाला असून, पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. मागील पंधरा वर्षांत पाऊस लवकर किंवा एकदम उशिरा सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अवकाळी व परतीच्या पावसातही बदल झाले आहेत; पण यंदा पावसाने वेळेवर सुरुवात केली आणि लगेच खंड पडला. मागील पंधरा वर्षात जून ते जुलै महिन्यात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पडलेल्या पावसाची आकडेवारी बघितल्यास १५ जून २00३ पासून ३0 जूनपर्यंत ७५.६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यानंतर १६ जुलैपर्यंत 0.२ ते 0.५ मिमी पाऊस पडला. म्हणजेच कृषी हवामानशास्त्रज्ञांच्या मते १६ दिवसांचा खंडच होता. मागील दीड दशकात जूनमध्ये पडलेल्या पावसानंतर लगेच एवढा प्रदीर्घ पावसाचा खंड पडला नाही. यंदा पिकाने जमीन सोडली नाही आणि पावसाने दडी मारली आहे. तीन आठवडे झाले आहे. पावसाचे बदललेले हे स्वरू प लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने भविष्यात पिके, पाणी आदीचे नियोजन करावे लागणार असल्याचे कृषी विद्यापीठाच्या पीक पद्धती पर्यावरण केंद्राचे संचालक डॉ. सुभाष टाले यांनी स्पष्ट केले.

पावसाची सर्वात मोठी दडी

वर्ष          जून व जुलै खंड (दिवस)

२00८ (जून)----- १0       २00८ (जुलै)----- ९

२0११ (जून)--------८      २0११ (जुलै)------- ५

२0१२ (जून)--------९        २0१२ (जुलै)------ -५

२0१३ (जून)------- ६ २       0१३ (जूलै)----- -६

२0१४ (जून)-------१७          २0१४(जुलै)------४

२0१५ (जून)------६             २0१५ (जुलै) -----१४