शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पहिली पोस्टिंग महापालिकांमध्ये

By admin | Updated: July 9, 2015 03:08 IST

प्रशासकीय सेवेत नव्याने रुजू होणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना (आयएएस) पहिली पोस्टिंग आता महापालिकांमध्ये आयुक्त म्हणून देण्याचे धोरण सरकार आणत आहे. त्या दृष्टीने एक प्रस्ताव नगरविकास विभागाने

अतुल कुलकर्णी  मुंबई प्रशासकीय सेवेत नव्याने रुजू होणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना (आयएएस) पहिली पोस्टिंग आता महापालिकांमध्ये आयुक्त म्हणून देण्याचे धोरण सरकार आणत आहे. त्या दृष्टीने एक प्रस्ताव नगरविकास विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. सध्या नव्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती दिली जाते. २०१४-१५च्या आर्थिक पाहणी निष्कर्षानुसार राज्यात ५० टक्क्यांच्या पुढे नागरीकरण झाले आहे. ३६ जिल्ह्याच्या महाराष्ट्रात ३६ शहरांनी १ लाख लोकसंख्येच्या पुढे मजल मारली आहे. वाढत्या नागरीकरणाने शहरांचे प्रश्न बिकट बनू लागले आहेत. तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या आजूबाजूची गावे शहरात समाविष्ट होऊ लागली आहेत. त्यामुळे त्या त्या नगरपालिका, महापालिकांवरील बोजा वाढू लागला आहे. त्यामुळे येत्या काळात पालिकांच्या आयुक्तांवर मोठी जबाबदारी येणार आहे. सध्या असणाऱ्या आयुक्तांच्या कारभारावर मुख्य सचिव, नगरविकास विभाग आणि स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणावे तेवढे समाधानी नाहीत.काही अधिकारी तर त्याच महापालिकेत अधिकारी ते आयुक्त पदापर्यंत गेले. ते दुसऱ्या अधिकाऱ्यांना आपल्या पालिकेत येऊच देत नाहीत. अशी नावेदेखील मुख्य सचिव कार्यालयाने काढली आहेत. तर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतरही ते बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांना आता मेडिकल बोर्डापुढे उभे करण्याची कठोर पावले उचलली जात असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.