शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पहिली द्राक्ष बाग भुईसपाट

By admin | Updated: April 27, 2016 06:38 IST

किल्लारी येथील ७७ वर्षीय शेतकरी गुंडाप्पा माधवराव बिराजदार यांनी १८ एकरावरील ही बाग यंदा जमीनदोस्त केली.

सूर्यकांत बाळापुरे, किल्लारी (जि. लातूर)लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम द्राक्ष बाग फुलविणाऱ्या किल्लारी येथील ७७ वर्षीय शेतकरी गुंडाप्पा माधवराव बिराजदार यांनी १८ एकरावरील ही बाग यंदा जमीनदोस्त केली. शिवाय सात एकर डाळींब आणि अडीच एकर केळीवर देखील नांगर फिरविला. बिराजदार यांनी १९६८ साली किल्लारीच्या माळरानावर जिल्ह्यात द्राक्षबाग फुलवली. जिल्ह्यात पहिल्यांदा द्राक्ष लावणारे आणि निर्यात करणारेही तेच. द्राक्षाचे उत्पादन असो की बेदाण्यांचे. त्यांनी विक्रमांचे इमले रचले. एकरी १२ टन द्राक्षांचे उत्पादन घेण्याचा विक्रमही त्यांचाच. खर्च वजा एकरी तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन त्यांनी इतर शेतकऱ्यांना नगदी पिकांकडे वळविले. लातूरातील प्रयोगशील शेतकरी म्हणून गुंडाप्पा यांना राज्य शासनाच्यावतीने १९७० साली राज्यपालांच्या हस्ते मुंबईत शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले. परंतु दुष्काळामुळे द्राक्षबागायतदारही अडचणीत आला. बिराजदार यांनी जड अंतकरणाने शेतातील द्राक्ष, डाळींब आणि केळीची बाग मोडून काढली.