शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वक्तृत्व स्पर्धेत कल्याणच्या श्रद्धा वझे प्रथम

By admin | Updated: April 27, 2016 03:53 IST

साने गुरु जी वाचनालयाने घेतलेल्या वकृत्त्व स्पर्धेत यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता आपल्या स्पर्धकांनी वकृत्त्वातूनदेखील याच विषयावर भाष्य करणे पसंत केले

ठाणे : साने गुरु जी वाचनालयाने घेतलेल्या वकृत्त्व स्पर्धेत यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता आपल्या स्पर्धकांनी वकृत्त्वातूनदेखील याच विषयावर भाष्य करणे पसंत केले. या स्पर्धेत कल्याणच्या श्रद्धा वझे यांनी बाजी मारली. नेरळच्या दर्पण गाडे यांनी द्वितीय, खारीगावच्या गणेश बिडये यांनी तृतीय क्रमांक पटकाविला तर उत्तेजनार्थ म्हणून कमलाकर गुर्जर व उषा साठे यांची निवड झाली. परिक्षक म्हणून कवी नारायण लाळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी ‘दुष्काळ मानव निर्मित की निसर्ग निर्मित’, ‘इंग्रजी माध्यम आणि डिजिटायझेनचा वाचनालयांवर परिणाम होईल का?’, सन २०१५ मध्ये प्रकाशित झालेले आणि मला आवडलेले पुस्तक आदी विषय दिले होते. स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी आपला उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला. दुष्काळासाठी माणूस जबाबदार आहे. पूर्वी पूर्ण चार महिने पाऊस पडायचा. आता हे प्रमाणात व्यस्त आणि अनियमति झाले आहे. मध्येच अवकाळी पाऊस येतो. पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याचे नियोजन , सिंचन प्रकल्पांची कल्पकता दाखिवली नाही. वृक्षांची बेसुमार कत्तल, जमिनीची प्रचंड धूप, पाणी वापराबाबतचा बेफिकीरपणा अशा अनेक कारणांमुळे दुष्काळ परत परत येत आहे. भविष्यात पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल. हे भीषण संकट दूर करायचे असेल तर नियोजन आताच केले पाहिजे. प्रत्येकाने सहकार्य आणि शिस्त दाखिवली पाहिजे अशी विविध मते या विषयावर स्पर्धकांनी व्यक्त केली. पहिला दुष्काळ इ.पू, ६४६ साली रोममध्ये पडला होता. त्यानंतर इ,स. ६४२ मध्ये इजिप्तमध्ये पडल्याचीही माहिती दिली. राजेंद्रसिंह यांनी राजस्थानात केलेली जलक्र ांती, पोपटराव पवार,अण्णा हजारे यांनी केलेले शिवारातीला प्रयोग, यांचा आदर्श समोर ठेवून नियोजन करण्यात प्रत्येकाने सहभाग दिला पाहिजे अशी उपाययोजनाही या स्पर्धेतून सुचविण्यात आली. (प्रतिनिधी)