शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात आता कुठेही एफआयआर

By admin | Updated: February 5, 2016 04:17 IST

राज्यात गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात ४८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून घेण्याचे अदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.

मुंबई : राज्यात गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात ४८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून घेण्याचे अदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. यामुळेकुठेही तक्रार नोंदवण्याचा पीडितांचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी आमच्या हद्दीत गुन्हा घडला नाही, असे सांगून तक्रारकर्त्यांना इकडून तिकडे फिरवणे आता पोलीस करू शकणार नाहीत. तसेच विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या वाटपासाठी विशेष टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे.सह्याद्री अतिथीगृहात फ्लॅगशिप कार्यक्रमाची आढावा बैठक झाली. यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव मिलिंद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर आदिंसह विविध विभागांचे प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. शाळांना शासकीय अनुदानास पात्र होण्यास बायोमेट्रिक हजेरी प्रक्रिया अनिवार्य असण्याचा निकष लागू करण्यात यावा, तसेच फ्री-शिप योजनेस ५१ टक्के हजेरी अनिवार्य करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.