शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

अंबरनाथमध्ये पाण्यातही लागते आग

By admin | Updated: October 15, 2014 04:15 IST

अंबरनाथ-आनंदनगर औद्योगिक वसाहतीत पॅसिफक कंपनीतील आगीमुळे या भागातील कंपन्यांची सुरक्षा कशा प्रकारे वाऱ्यावर सोडण्यात अली आहे,

पंकज पाटील, अंबरनाथ अंबरनाथ-आनंदनगर औद्योगिक वसाहतीत पॅसिफक कंपनीतील आगीमुळे या भागातील कंपन्यांची सुरक्षा कशा प्रकारे वाऱ्यावर सोडण्यात अली आहे, याचा प्रत्यय आला. कंपनीतील रसायन सांडल्याने ते नाल्यामार्गे बाहेर पडत होते. मात्र, ते ज्वलनशील असल्याने त्याने पेट घेतला होता. त्यामुळे परिसरातील इतर कंपन्यांनाही धोका निर्माण झाला. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास कंपनीतील रसायनाने भरलेले ड्रम वाहून गेले. ते वाहणाऱ्या पाण्यात मिसळल्याने पाण्यानेही पेट घेतला. यामुळे ५० मीटरपर्यंत वाहणारा नाला आगीच्या विळख्यात आला. हा नाला ज्या कंपन्यांजवळून गेला होता, तेथेही आग भडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. रसायनांवर प्रक्रिया न करताच ती सोडण्यात येत असल्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पॅसिफिक कंपनीतील आगीमुळे कंपनीचा प्लान्ट पूर्णत: नष्ट झाला आहे. आग लागल्यावर कंपनीत सर्व कर्मचाऱ्यांनी पळ काढल्याने त्यांना दुखापत झाली नाही. पहाटे ६पर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. धुराने १ किमी परिसरात डोळे चुरचुरण्याचा त्रास होत आहे.