शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये पाण्यातही लागते आग

By admin | Updated: October 15, 2014 04:15 IST

अंबरनाथ-आनंदनगर औद्योगिक वसाहतीत पॅसिफक कंपनीतील आगीमुळे या भागातील कंपन्यांची सुरक्षा कशा प्रकारे वाऱ्यावर सोडण्यात अली आहे,

पंकज पाटील, अंबरनाथ अंबरनाथ-आनंदनगर औद्योगिक वसाहतीत पॅसिफक कंपनीतील आगीमुळे या भागातील कंपन्यांची सुरक्षा कशा प्रकारे वाऱ्यावर सोडण्यात अली आहे, याचा प्रत्यय आला. कंपनीतील रसायन सांडल्याने ते नाल्यामार्गे बाहेर पडत होते. मात्र, ते ज्वलनशील असल्याने त्याने पेट घेतला होता. त्यामुळे परिसरातील इतर कंपन्यांनाही धोका निर्माण झाला. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास कंपनीतील रसायनाने भरलेले ड्रम वाहून गेले. ते वाहणाऱ्या पाण्यात मिसळल्याने पाण्यानेही पेट घेतला. यामुळे ५० मीटरपर्यंत वाहणारा नाला आगीच्या विळख्यात आला. हा नाला ज्या कंपन्यांजवळून गेला होता, तेथेही आग भडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. रसायनांवर प्रक्रिया न करताच ती सोडण्यात येत असल्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पॅसिफिक कंपनीतील आगीमुळे कंपनीचा प्लान्ट पूर्णत: नष्ट झाला आहे. आग लागल्यावर कंपनीत सर्व कर्मचाऱ्यांनी पळ काढल्याने त्यांना दुखापत झाली नाही. पहाटे ६पर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. धुराने १ किमी परिसरात डोळे चुरचुरण्याचा त्रास होत आहे.