शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

कामगारांकडे आर्थिक नाडी

By admin | Updated: April 29, 2016 03:13 IST

देशाची आर्थिक नाडी कामगारांच्या हाती असल्याने त्यांच्या गुणगौरव सोहळ्याला तांत्रिक अडचण येता कामा नये, असे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी केले.

मुंबई : देशाची आर्थिक नाडी कामगारांच्या हाती असल्याने त्यांच्या गुणगौरव सोहळ्याला तांत्रिक अडचण येता कामा नये, असे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी केले. २०१५-१६चा गुणवंत कामगार पुरस्कार सोहळा वेळेत घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.एलफिन्स्टन कामगार मैदानात कामगार कल्याण मंडळाच्या ३२व्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार सोहळ्यात विजय देशमुख कामगारांशी बोलत होते. कल्याण आयुक्त सुरेखा जाधव, मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गावित उपस्थित होते.२०१४-१५ सालच्या कामगार भूषण पुरस्काराने रामचंद्र अर्जुन शिंदे यांना या वेळी सन्मानित करण्यात आले. २५ हजारांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेला हा पुरस्कार शिंदे यांनी सपत्नीक स्वीकाराला. कामगार भूषण रामचंद्र शिंदे हे नाशिक एकलहरे येथील औष्णिक विद्युत केंद्रात तंत्रज्ञ-३ पदावर कार्यरत आहेत. ‘श्रमकल्याण युग’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)>दिरंगाई झाली हे कबूलतांत्रिक अडचणीमुळे पुरस्कार वितरण सोहळ्याला दिरंगाई झाली हे कबूल आहे. येत्या आठ दिवसांत यंदाच्या पुरस्कार निवडीसाठी तातडीची बैठक घेण्यात येईल.- राजेंद्र गावित, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ