शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

फिल्मस्टार बिगड गए है

By admin | Published: January 10, 2016 1:04 AM

केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी शनिवारी असहिष्णुतेच्या मुद्यावरून चित्रपट अभिनेत्यांवर सडकून टीका केली. फिल्मस्टार बिगड गए है. त्यांनी अभिनय सोडून राजकारणात

औरंगाबाद : केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी शनिवारी असहिष्णुतेच्या मुद्यावरून चित्रपट अभिनेत्यांवर सडकून टीका केली. फिल्मस्टार बिगड गए है. त्यांनी अभिनय सोडून राजकारणात यावे, म्हणजे त्यांना त्यांची योग्यता कळेल, असे आव्हान त्यांनी दिले.देशात डाव्या विचारांच्या लोकांची असहिष्णुता वाढीस लागल्याचा आरोपही त्यांनी केला. पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांच्या विभागीय संमेलनानिमित्त उमा भारती शनिवारी औरंगाबादेत आल्या होत्या. भाजपा परिवारातील एका नेत्याने यावर्षी अयोध्येत राममंदिर उभारण्याचे काम सुरू होईल, असे वक्तव्य केले आहे. त्याविषयी पत्रकारांनी विचारल्यावर त्या म्हणाल्या, राममंदिराविषयी कुणी वक्तव्य केले असेल तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. गजेंद्र चौहान यांच्या विरोधात पुण्यात निदर्शने होत आहेत. दिल्ली विद्यापीठात सुब्रह्मण्यम स्वामींना प्रवेश करण्यापासून अडविले जात आहे. ही असहिष्णुता नव्हे तर काय आहे. आमीर खानची सुरक्षा काढली म्हणून आमच्याकडे खुलासा मागितला जातो. एखाद्या व्यक्तीला किती धोका आहे, यावरून त्याची सुरक्षा कमी-अधिक केली जाते. तरीही सरकारला दोषी ठरविले जाते. (प्रतिनिधी)नोकरशाहीची नकारात्मताबाहेरच्या चांगल्या गोष्टी बघून आमच्यात प्रचंड ऊर्जा संचारते. त्यापासून प्रेरणा घेऊन इतरत्रही त्याची अंमलबजावणी करण्याचे आम्ही ठरवितो. मंत्रालयात पोहोचल्यावर आमच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो. थंड डोक्याचे नकारात्मक विचारांचे अधिकारी ती गोष्ट कशी होऊ शकत नाही, याच्या कारणांचा पाढाच वाचतात, असे भारती यांनी सांगितले. जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेत (वाल्मी) आयोजित पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांच्या विभागीय परिषदेत देशातील ९० पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.