शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

संकटाचा धाडसाने सामना करा

By admin | Updated: June 10, 2014 01:17 IST

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरातून राष्ट्रीय सेवा योजनेचे हजारो स्वयंसेवक तयार होणे, हेच ‘आव्हान’चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंनी या शिबिरात सहभागी होऊन आकस्मिक संकटाचा धाडसाने

ज. स. सहारिया यांचे आवाहन : ‘आव्हान-२0१४’ चे उद्घाटन नागपूर : आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरातून राष्ट्रीय सेवा योजनेचे हजारो स्वयंसेवक तयार होणे, हेच ‘आव्हान’चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांंनी या शिबिरात सहभागी होऊन आकस्मिक संकटाचा धाडसाने सामना करण्याचे कौशल्य प्राप्त करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव  ज. स. सहारिया यांनी केले. चान्सलर्स ब्रिगेडच्यावतीने ‘आव्हान-२0१४’ या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी नागपूर  विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी सहारिया बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून विभागीय आयुक्त व राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू अनुप कुमार, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमासे, एनडीआरएफचे  उपसमादेशक भैरवनाथन, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी पूरण मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य समन्वयक अतुल साळुंके, नागपूर  विद्यापीठाचे समन्वयक डॉ. भाऊ दायदार व विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. धनंजय वेळूकर उपस्थित होते. या शिबिरात राज्यभरातील २0  विद्यापीठांमधील सुमारे ११२५ विद्यार्थ्यांंनी भाग घेतला आहे. यावेळी सहारिया यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांंना आव्हानांचा सामना करण्याची शपथ दिली. विभागीय आयुक्त व नागपूर  विद्यापीठाचे कुलगुरू अनुप कुमार यांनी विद्यार्थ्यांंंना मार्गदर्शन करताना, सध्या नागपुरात तापत असलेले ऊनसुद्धा एक नैसर्गिक आव्हान समजून  विद्यार्थ्यांंनी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन केले.  (प्रतिनिधी)