शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

कृषी संशोधनामध्ये देश जगाच्या मागे - मोदींनी व्यक्त केली खंत

By admin | Updated: November 13, 2016 19:55 IST

कृषी संशोधनामध्ये भारत जगाच्या खूप मागे आहे. त्यामध्ये जितके संशोधन व्हायला हवे होते, तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवे होते तितके झाले नाही, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - कृषी संशोधनामध्ये भारत जगाच्या खूप मागे आहे. त्यामध्ये जितके संशोधन व्हायला हवे होते, तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवे होते तितके झाले नाही,  अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली.
मांजरी येथील वसंतदादा इन्स्टिट्यूट येथे आयोजित शुगरकेन परिषदेच्या उद्घाटनानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी हे मत व्यक्त केले.  पंतप्रधान म्हणाले, "कृषी संशोधनामध्ये भारत जगाच्या खूप मागे आहे. त्यामध्ये जितके संशोधन व्हायला हवे होते, तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवे होते तितके झाले नाही. आज शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा पोत स्वत: तपासला पाहिजे. कृषीविद्यापीठांमधून तसेच जास्तीत जास्त लांब उसकाडी कशी तयार होईल यासाठी संशोधन व्हायला हवे."
पंतप्रधान पुढे म्हणाले, "खाडीऐवजी झाडीच्या तेलाला महत्त्व देण्याची गरज आहे. त्यासाठी इथेनालच्या उत्पादनाकडेही लक्ष द्यायला हवे. ब्राझीलने इथेनॉला चांगला उपयोग करत आहे. भारतातही इथेनालची निर्मिती आणि वापर वाढविला पाहिजे. इथेनॉल बनविण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत."
यावेळी नोटबंदीवर भाष्य करताना पंतप्रधानांनी बनावट नोटांचा खेळ परकीय देश खेळतात. नक्षलवाद, दहशतवादाची मुळे छाटण्याची आवश्यकता होती. शेती उत्पादनाला कर लागेल हा विनाकारण भ्रम पसरविला जात आहे, मात्र असे काहीही होणार नाही, असेही सांगितले.  "५०० व १००० च्या सध्याच्या नोटांचे मूल्य १४ लाख कोटी इतके आहे. तरुण पिढीच्या भवितव्यासाठी या चलनातून बाद करणे आवश्यक होते. ७० वर्षाच्या आजारपणातून सुटका करण्यासाठी हे पाऊल गरजेचे होते. १००० च्या बदल्यात प्रत्येकाला १००० रुपयेच मिळतील, एक रुपयाही कमी देणार नाही. नोटांची व्यवस्था यापूर्वी करता आली असती मात्र त्यामुळे ही बातमी फुटण्याचा धोका होता. मला केवळ ३० डिसेंबर पर्यन्त ५० दिवसांची मुदत द्या, सर्व सुरळीत होईल, असे पंतप्रधान म्हणाले.