शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

वन्यजिवांची तस्करी फोफावली

By admin | Updated: August 3, 2016 05:24 IST

पावसाळा सुरू होताच घोरपड, हरीण, नीलगाय, तितेर, बटेर, ससे, मोर आदी वन्यजिवांची तस्करी करून त्यांच्या मांसविक्रीच्या घटना उघडकीस येत आहेत.

गणेश वासनिक,

अमरावती- पावसाळा सुरू होताच घोरपड, हरीण, नीलगाय, तितेर, बटेर, ससे, मोर आदी वन्यजिवांची तस्करी करून त्यांच्या मांसविक्रीच्या घटना उघडकीस येत आहेत. वने आणि वन्यजिवांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदे तयार केले असले तरी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने चोरट्यांना कसलेच भय राहिले नसल्याचे या घटनांवरून पाहायला मिळत आहे. अमरावतीत कासव, घोरपड आणि मांढूळ सापाच्या तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मांढूळ साप बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावतीनजीकच्या पोहरा जंगलात आठ जणांनी घोरपडीची शिकार करून मांस खाल्ल्याचे चित्र सोशल मीडियावर ‘अपलोड’ झाले. नांदगाव खंडेश्वर येथे पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या बेड्यावर हरणाचे मांस उघडपणे विकले जात असताना कोणतीही कारवाई केली जात नाही. जळगाव, ठाणे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांच्या शिकारी झाल्या आहेत. अशाच प्रकारचे अनेक गुन्हे संपूर्ण राज्यभरात होत असून, ते असेच पचविले जातात, असे वन्यप्रेमी संघटनांनी सांगितले. वन्यजिवांचे संरक्षण करण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांच्याकडून होत आहे.>‘वन पाटील’ ही संकल्पना गुंडाळलीराज्यात एकूण ४४ हजार गावे आहेत. या गावांमध्ये वन्यजीव, जंगलांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस पाटलांच्या धर्तीवर ‘वन पाटील’ नियुक्त करण्याची संकल्पना पुढे आली होती.तत्कालीन वन मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कार्यकाळात याविषयी चर्चादेखील झाली. वन पाटील नियुक्त करताना रोजगार हमी योजनेतून मानधन देण्याचा प्रस्तावही पुढे आला. परंतु पुढे अचानक ही संकल्पनाच गुंडाळण्यात आली.>यांची होतेय शिकार? : हरीण, ससे, काळवीट, घोरपड, मांढूळ साप, कासव, मोर, नीलगाय, तितेर, बटेर, जंगली वराह, चितळ, भेडकी, रानमांजर, कोल्हा, मुंगूस आणि चौसिंगा