शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

मुलांची हत्या करून पित्याने घरातच पेटविली चिता

By admin | Updated: June 23, 2017 02:35 IST

पित्याने बलभीम (अडीच वर्षे) व वैष्णव (साडेचार वर्षे) या दोन्ही मुलांना गळा आवळून ठार मारले आणि घरातच गोवऱ्यांची चिता रचून मृतदेह जाळले

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव (जि. बीड) : गृहकलहातून पित्याने बलभीम (अडीच वर्षे) व वैष्णव (साडेचार वर्षे) या दोन्ही मुलांना गळा आवळून ठार मारले आणि घरातच गोवऱ्यांची चिता रचून मृतदेह जाळले. ही घटना माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथे बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. घटनेनंतर निर्दयी पिता कुंदन वानखेडे (२३) पळून गेला आहे.संसाराची जबाबदारी सांभाळताना कुंदन व रेखा या दाम्पत्याला अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांच्याच सतत खटके उडत होते. सहा महिन्यांपूर्वी रागाच्या भरात कुंदनने रेखाला गळफास देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती रागाने माहेरी निघून गेली होती. दोन्ही मुले कुंदनकडेच होती. मुलांचा ताबा मिळविण्यासाठी रेखाने न्यायालयात दावा दाखल केला होता. २३ जूनला होणाऱ्या सुनावणीत मुले आपल्यापासून हिरावली जाण्याची भीती कुंदनच्या मनात होती. त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.