शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

कर्जमाफी दिली तरच शेतकरी आत्महत्या थांबतील

By admin | Updated: May 9, 2016 03:34 IST

दुष्काळ निवारणासाठी केंद्र व राज्य शासन असंवेदनशील आहे़ तातडीच्या उपाययोजना तर, केलेल्या नाहीतच, पण कायमस्व्ांरुपी योजना करीत असल्याचा कांगावा सरकार करीत आहे

लातूर : दुष्काळ निवारणासाठी केंद्र व राज्य शासन असंवेदनशील आहे़ तातडीच्या उपाययोजना तर, केलेल्या नाहीतच, पण कायमस्व्ांरुपी योजना करीत असल्याचा कांगावा सरकार करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे रविवारी केली. सद्यस्थितीत दर दिवसाला सरासरी ९ शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत़ संपूर्ण कर्जमाफी दिली तरच या आत्महत्या थांबतील, असा दावा त्यांनी केला़औसा येथे दुष्काळ परिषद झाल्यानंतर लातुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण म्हणाले, कर्जमाफी देण्याऐवजी कर्जाचे पुनर्गठन करण्याचे शासन बोलत आहे़ मात्र यामुळे आत्महत्या थांबणार नाहीत़ उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर १६ हजार गावे शासनाने दुष्काळी म्हणून जाहीर केली़ दीर्घकालिन उपाययोजना ठीक आहेत़ पाणीपुरवठ्याच्या टँकरवर प्रशासनाचे कंट्रोल नाही़ दुष्काळाचा दुरुपयोग पैसा कमविण्यात केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला़ मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे दुष्काळी पॅकेजची मागणी करीत आहेत़ पण हे पॅकेज मिळायचे कधी आणि जनतेला दिलासा कधी देणार असा प्रश्न आहे़, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)