शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

शेतकऱ्यांनाही मिळणार सेवेची हमी

By admin | Updated: July 20, 2015 01:06 IST

बियाण्याचे तसेच माती व पाणी नमुना तपासणी, निर्यात कृषिमालास फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणे आदी प्रकारच्या १५ सेवा शासनाने निश्चित केलेल्या वेळेत पुरवण्याचे

पुणे : बियाण्याचे तसेच माती व पाणी नमुना तपासणी, निर्यात कृषिमालास फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणे आदी प्रकारच्या १५ सेवा शासनाने निश्चित केलेल्या वेळेत पुरवण्याचे बंधन सेवाहमी कायद्याअंतर्गत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घालण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या सेवा पुरविण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात दाद मागता येईल, असे राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी नुकत्याच काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक मंजूर केले. या कायद्यामुळे नागरिकांना शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत सेवा मिळण्याचा अधिकार मिळाला असून, संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेळेत सेवा न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर या कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.शासनाने कायदा लागू केल्यानंतर प्रत्येक सरकारी कार्यालयांना पहिल्या टप्प्यात किमान १५ सेवांची हमी देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार राज्याच्या कृषी आयुक्तांनी गुरुवारी याबाबत स्वतंत्र अधिसूचना काढून राज्यातील शेतकऱ्यांना किमान १ सेवा ठरवून दिलेल्या वेळेत देण्याची हमी दिली आहे. यासाठी प्रत्येक संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्याने वेळेत सेवा न पुरवल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर देखील ही सेवा वेळेत मिळाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर सेवा हमी कायद्याअतंर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.