शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

उ. महाराष्ट्र, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या सुरूच

By admin | Updated: September 26, 2015 03:05 IST

शेतकरी आत्महत्यांचे सत्र उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थांबण्याची चिन्हे नाहीत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जळगाव, बीड आणि उस्मानाबाद

जळगाव/उस्मानाबाद : शेतकरी आत्महत्यांचे सत्र उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थांबण्याची चिन्हे नाहीत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जळगाव, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत चार शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत आत्महत्या केल्या आहेत.जळगावातील पाथरी येथे सुनील जगन्नाथ जाधव (३९) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विषप्राशन करून जीवन संपविले. उस्मानाबाद जिल्ह्यातील वांगी (खु़) येथे शिवाजी विठ्ठल पवार या ५० वर्षीय शेतकऱ्याने शुक्रवारी पेटवून घेऊन आत्महत्या केली़ त्याच्याकडे अडीच एकर शेत आहे़ सततच्या दुष्काळामुळे पवार यांच्या हाती काहीच पडत नव्हते़ तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील ३२ वर्षीय आसाराम पंडित रडे या शेतकऱ्याने सिंदफणा नदीच्या पात्रात बंधाऱ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. रडे याच्याकडे बँकेचे कर्ज होते. केज तालुक्यातील पिठ्ठीघाट येथील रामेश्वर दशरथ ठोंबरे (३५) मामाच्या गावी दहीफळ वडमावली येथे गुरुवारी गेले होते. तेथे त्यांनी रात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.