शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

उ. महाराष्ट्र, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या सुरूच

By admin | Updated: September 26, 2015 03:05 IST

शेतकरी आत्महत्यांचे सत्र उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थांबण्याची चिन्हे नाहीत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जळगाव, बीड आणि उस्मानाबाद

जळगाव/उस्मानाबाद : शेतकरी आत्महत्यांचे सत्र उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थांबण्याची चिन्हे नाहीत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जळगाव, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत चार शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत आत्महत्या केल्या आहेत.जळगावातील पाथरी येथे सुनील जगन्नाथ जाधव (३९) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विषप्राशन करून जीवन संपविले. उस्मानाबाद जिल्ह्यातील वांगी (खु़) येथे शिवाजी विठ्ठल पवार या ५० वर्षीय शेतकऱ्याने शुक्रवारी पेटवून घेऊन आत्महत्या केली़ त्याच्याकडे अडीच एकर शेत आहे़ सततच्या दुष्काळामुळे पवार यांच्या हाती काहीच पडत नव्हते़ तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील ३२ वर्षीय आसाराम पंडित रडे या शेतकऱ्याने सिंदफणा नदीच्या पात्रात बंधाऱ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. रडे याच्याकडे बँकेचे कर्ज होते. केज तालुक्यातील पिठ्ठीघाट येथील रामेश्वर दशरथ ठोंबरे (३५) मामाच्या गावी दहीफळ वडमावली येथे गुरुवारी गेले होते. तेथे त्यांनी रात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.