शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उ. महाराष्ट्र, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या सुरूच

By admin | Updated: September 26, 2015 03:05 IST

शेतकरी आत्महत्यांचे सत्र उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थांबण्याची चिन्हे नाहीत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जळगाव, बीड आणि उस्मानाबाद

जळगाव/उस्मानाबाद : शेतकरी आत्महत्यांचे सत्र उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थांबण्याची चिन्हे नाहीत. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जळगाव, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत चार शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत आत्महत्या केल्या आहेत.जळगावातील पाथरी येथे सुनील जगन्नाथ जाधव (३९) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विषप्राशन करून जीवन संपविले. उस्मानाबाद जिल्ह्यातील वांगी (खु़) येथे शिवाजी विठ्ठल पवार या ५० वर्षीय शेतकऱ्याने शुक्रवारी पेटवून घेऊन आत्महत्या केली़ त्याच्याकडे अडीच एकर शेत आहे़ सततच्या दुष्काळामुळे पवार यांच्या हाती काहीच पडत नव्हते़ तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील ३२ वर्षीय आसाराम पंडित रडे या शेतकऱ्याने सिंदफणा नदीच्या पात्रात बंधाऱ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. रडे याच्याकडे बँकेचे कर्ज होते. केज तालुक्यातील पिठ्ठीघाट येथील रामेश्वर दशरथ ठोंबरे (३५) मामाच्या गावी दहीफळ वडमावली येथे गुरुवारी गेले होते. तेथे त्यांनी रात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.