शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तुरखेड येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 20:49 IST

विष प्राशन : पाण्याअभावी १२ एकरातील फळझाडे तोडली

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील तुरखेड येथील शेतकरी गजानन सुखदेव सुकळकर (६०) यांनी स्वत:च्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. पाण्याअभावी आठ एकर शेतातील केळी व चार एकरांतील डाळिंबाची झाडे तोडावी लागली. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती पुढे आली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तुरखेड, भंडारज, कारला भागात केळी, संत्र्याचे पीक घेतले जाते. काही प्रयोगशील शेतकºयांनी डाळिंबाचीसुद्धा लागवड आपल्या शेतात केली. तथापि, मागील पाच-सहा वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे पाणीपातळी खोल गेल्याने या पिकांना जगविण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. गजानन सुकळकर यांच्याकडे २४ एकर शेती आहे. त्यापैकी आठ एकरांत केळी व चार एकरांत डाळिंब हे फळपीक होते. पाणीपातळी खोल गेल्याने तिन्ही बोअरवेलचे पाणी आटले. त्यामुळे केळी व डाळिंबाची झाडे तोडण्याशिवाय सुकळकर यांच्यापुढे पर्याय नव्हता. या पिकासाठी घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याच्या जाणिवेतून त्यांनी २० जूनला सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. सुकळकर यांच्यावर सेंट्रल बँकेचे १० ते १२ लाख व खासगी सावकारांचे सात ते आठ लाख रुपयांचे कर्ज आहे. सावकारी कर्जासंबंधी प्रकरण सहायक निबंधकांकडे प्रविष्ट असल्याचे समजते.