शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तुरखेड येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 20:49 IST

विष प्राशन : पाण्याअभावी १२ एकरातील फळझाडे तोडली

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील तुरखेड येथील शेतकरी गजानन सुखदेव सुकळकर (६०) यांनी स्वत:च्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. पाण्याअभावी आठ एकर शेतातील केळी व चार एकरांतील डाळिंबाची झाडे तोडावी लागली. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती पुढे आली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तुरखेड, भंडारज, कारला भागात केळी, संत्र्याचे पीक घेतले जाते. काही प्रयोगशील शेतकºयांनी डाळिंबाचीसुद्धा लागवड आपल्या शेतात केली. तथापि, मागील पाच-सहा वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे पाणीपातळी खोल गेल्याने या पिकांना जगविण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. गजानन सुकळकर यांच्याकडे २४ एकर शेती आहे. त्यापैकी आठ एकरांत केळी व चार एकरांत डाळिंब हे फळपीक होते. पाणीपातळी खोल गेल्याने तिन्ही बोअरवेलचे पाणी आटले. त्यामुळे केळी व डाळिंबाची झाडे तोडण्याशिवाय सुकळकर यांच्यापुढे पर्याय नव्हता. या पिकासाठी घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याच्या जाणिवेतून त्यांनी २० जूनला सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. सुकळकर यांच्यावर सेंट्रल बँकेचे १० ते १२ लाख व खासगी सावकारांचे सात ते आठ लाख रुपयांचे कर्ज आहे. सावकारी कर्जासंबंधी प्रकरण सहायक निबंधकांकडे प्रविष्ट असल्याचे समजते.