शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

शेतकऱ्यांनी तुरीसाठी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

By admin | Updated: April 25, 2017 02:29 IST

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात तीन महिन्यांत राज्यात सर्वाधिक तूर खरेदी करण्यात आली आहे.

सोलापूर : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात तीन महिन्यांत राज्यात सर्वाधिक तूर खरेदी करण्यात आली आहे. नाफेडच्या सूचनेनुसार २२ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तूर कमी भावाने न विकता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.तीन महिने तूर खरेदी करूनही खरेदी केंद्रांवर केंद्रावर बऱ्याच शेतकऱ्यांचा माल शिल्लक असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत ९० बाजार समित्यांमध्ये शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. चालू हंगामात आतापर्यंत शेतकऱ्यांनी २.१० लाख क्विंटल शेतमाल या योजनेअंतर्गत साठविला आहे. शेतकऱ्यांना त्यांची तूर कमी भावाने बाजारात न विकता बाजार समितीच्या गोदामात ठेवून त्यावर केवळ ६% दराने तारण कर्ज घेता येईल, असे ते म्हणाले. हा माल गोदामात साठविण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही भाडे आकारले जात नाही. या मालाचे संरक्षण व विम्याचा खर्च बाजार समितीमार्फत करण्यात येतो. शेतकऱ्यांनी गोदामात माल ठेवल्यास समितीकडून तुरीच्या बाजारभावाच्या ७५% एवढी रक्कम तारण कर्ज म्हणून दिली जाते.