शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

शेतकरी आत्महत्येची नव्याने कारणमीमांसा

By admin | Updated: February 17, 2015 01:34 IST

राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी शासनस्तरावर आतापर्यंत अनेक उपाययोजना करण्यात आल्या़ मात्र, त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.

सुरेंद्र राऊत ल्ल यवतमाळराज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी शासनस्तरावर आतापर्यंत अनेक उपाययोजना करण्यात आल्या़ मात्र, त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही. आता शेतकरी आत्महत्येची पुन्हा नव्याने कारणमीमांसा केली जाणार असून, त्यासाठी यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. महसूल विभागाच्या वतीने हे सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. यामध्ये गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह तालुका पातळीवरील इतर अधिकाऱ्यांचाही समावेश राहील. या समितीकडे तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी दिली जाणार आहे. गावपातळीवर सर्वेक्षणासाठी महसूल मंडळ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून, कृषी सहायक, ग्रामसचिव, तलाठी यांचा समावेश राहील. सर्व गावच्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीने गावनिहाय वेळापत्रक तयार केले आहे. या सर्वेक्षणामधून १५ प्रश्नांची प्रश्नावली भरून घेतली जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्याची संपूर्ण स्थिती स्पष्ट होणार आहे. यासाठी सर्वेक्षणासाठी किमान ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तशा सूचना दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.