शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर

By admin | Updated: December 25, 2016 03:51 IST

डोेंगररांगा, धरणे, वृक्षसंपदा आणि शेतीचा ग्रामीण बाज असलेल्या नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर स्वार झाले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास

- अझहर शेख,  नाशिक डोेंगररांगा, धरणे, वृक्षसंपदा आणि शेतीचा ग्रामीण बाज असलेल्या नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर स्वार झाले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत प्रोत्साहन दिले जात आहे. द्राक्षे, कांदा, मका, ऊस या प्रमुख पिकांच्या उत्पादनासाठी नाशिक प्रसिद्ध आहे. द्राक्षमळ््यांमुळे वायनरी उद्योग व्यावसायिकांनाही नाशिकने आकर्षित केले आहे. जिल्ह्यात कृषी पर्यटनही विकसित होताना दिसत आहे. ‘महाभ्रमण’, निवास - न्याहारी’ योजनांद्वारे कृषी पर्यटन सुरू झाले आहे. शहरापासून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर खेड्यांमध्ये कृषी पर्यटन विक सित होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध उपलब्ध होत आहे. दिंडोरी, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या धरणांच्या तालुक्यात सह्याद्रीची पर्वतरांग असल्याने कृषी पर्यटनाला चालना मिळत आहे. या सर्व तालुक्यांचा परिसर मुंबई, पुणे, गुजरातपासून कमी अंतरावर असल्यामुळे पर्यटक येत आहेत. आम्ही दोघा भावंडांनी वडिलांच्या संकल्पनेतून शेतीच्या जागेत गिरणारे गावाजवळच कृषी पर्यटन केंद्र विकसित केले आहे. गंगापूर धरणाचे बॅक वॉटर व निसर्ग सौंदर्यामुळे आमच्या प्रकल्पाकडे पाच वर्षांपासून पर्यटकांचा ओघ वाढला आहे. हा प्रकल्पच आमचा मुख्य व्यवसाय झाला आहे. - अभिजित शिरसाठ, शेतकरी.जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी वर्ग नव्या दृष्टीने कृषी पर्यटन संकल्पनेकडे बघू लागल्याने कृषी पर्यटन अधिक विकसित होत आहे. ‘अ‍ॅग्री टुरिझम’मध्येही नाशिक आपला ठसा उमटवत आहे. -नितीनकुमार मुंडावरे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी.