शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

नाशिकचे शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर

By admin | Updated: December 25, 2016 03:51 IST

डोेंगररांगा, धरणे, वृक्षसंपदा आणि शेतीचा ग्रामीण बाज असलेल्या नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर स्वार झाले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास

- अझहर शेख,  नाशिक डोेंगररांगा, धरणे, वृक्षसंपदा आणि शेतीचा ग्रामीण बाज असलेल्या नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर स्वार झाले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत प्रोत्साहन दिले जात आहे. द्राक्षे, कांदा, मका, ऊस या प्रमुख पिकांच्या उत्पादनासाठी नाशिक प्रसिद्ध आहे. द्राक्षमळ््यांमुळे वायनरी उद्योग व्यावसायिकांनाही नाशिकने आकर्षित केले आहे. जिल्ह्यात कृषी पर्यटनही विकसित होताना दिसत आहे. ‘महाभ्रमण’, निवास - न्याहारी’ योजनांद्वारे कृषी पर्यटन सुरू झाले आहे. शहरापासून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर खेड्यांमध्ये कृषी पर्यटन विक सित होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध उपलब्ध होत आहे. दिंडोरी, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या धरणांच्या तालुक्यात सह्याद्रीची पर्वतरांग असल्याने कृषी पर्यटनाला चालना मिळत आहे. या सर्व तालुक्यांचा परिसर मुंबई, पुणे, गुजरातपासून कमी अंतरावर असल्यामुळे पर्यटक येत आहेत. आम्ही दोघा भावंडांनी वडिलांच्या संकल्पनेतून शेतीच्या जागेत गिरणारे गावाजवळच कृषी पर्यटन केंद्र विकसित केले आहे. गंगापूर धरणाचे बॅक वॉटर व निसर्ग सौंदर्यामुळे आमच्या प्रकल्पाकडे पाच वर्षांपासून पर्यटकांचा ओघ वाढला आहे. हा प्रकल्पच आमचा मुख्य व्यवसाय झाला आहे. - अभिजित शिरसाठ, शेतकरी.जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी वर्ग नव्या दृष्टीने कृषी पर्यटन संकल्पनेकडे बघू लागल्याने कृषी पर्यटन अधिक विकसित होत आहे. ‘अ‍ॅग्री टुरिझम’मध्येही नाशिक आपला ठसा उमटवत आहे. -नितीनकुमार मुंडावरे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी.