शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

हिंगोली जिल्ह्यातील दाताडा येथे शेतक-याचा खून

By admin | Updated: June 5, 2017 22:42 IST

तालुक्यातील दाताडा बु. येथे रविवारी मध्यरात्री आखाड्यावर झोपलेल्या ५५ वर्षीय शेतकºयांचा खून झाल्याची घटना घडली

ऑनलाइन लोकमत
 
सेनगाव (हिंगोली), दि. 5 - तालुक्यातील दाताडा बु. येथे रविवारी मध्यरात्री आखाड्यावर झोपलेल्या ५५ वर्षीय शेतकºयांचा खून झाल्याची घटना घडली असून, शेतीच्या वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 
 
दाताडा बु. येथील दत्तराव नामाजी जाधव (५५) हे नेहमीप्रमाणे रविवारी रात्रीला शेतातील आखाड्यावर झोपायला गेले; परंतु दुसºया दिवशी सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत घरी आले नसल्याने त्याना शोधण्यासाठी शेतात शोध घेतला असता आखाड्यावरील झोपण्याच्या बाजेवर दत्तराव जाधव हे संशस्यास्पदरीत्या मृत अवस्थेत आढळले. मयत दत्तराव जाधव यांच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर जखमा असून घटनास्थळी दुपारी २ वाता सेनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर कारेगावकर यांच्यासह पथकाने भेट देऊन एकूण संशयास्पद स्थितीच्या अनुषंगाने खुनाच्या दिशेने सदर घटनेचा तपास चालू केला आहे. 
 
सदर खून हा शेताच्या वादातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्या दिशेने तपासाकरिता मयताच्या पत्नीच्या आरोपावरून पोलिसांनी दोन नातेवाईकांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे, असे सांगण्यात आले. 
 
 मयत दत्ता जाधव यांचे प्रेत सायंकाळी उशिरा कवठा प्राथमिक आरोग्य केंद्रात  आणून शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा सेनगाव पोलिस ठाण्यात मयताची पत्नी जनाबाई दत्तराव जाधव हिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. घटना स्थळास ग्रामीणचे पोलिस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मात्र रात्री १०.३० वाजेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.