शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मुलीच्या शिक्षणाच्या चिंतेतून शेतकरी पित्याची आत्महत्या

By admin | Updated: June 18, 2015 20:19 IST

दहावीत ८७ टक्के गुण ; उच्च शिक्षणासाठी पैसाच नाही.

वल्लभनगर (जि. अकोला) : आधीच हलाखीची परिस्थिती, त्यात सततची नापिकी अन् कर्जाचा वाढता डोंगर.. अशा प्रतिकूल परिस्थितीतही मुलीने दहावीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण मिळविले; मात्र तिच्या उच्च शिक्षणासाठी पैसा कुठून आणायचा, या विवंचनेत एका अल्पभूधारक शेतकर्‍याने बुधवारी आत्महत्या केली. निंभोरा येथील धनराज ओहे (४३) यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. त्यांना एक भाऊ व दोन बहिणी तसेच पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगी आरतीसह कुटुंबातील प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे आरतीने शिकून ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. वर्षभर मन लावून अभ्यास केला, त्याचे चांगले फळही मिळाले. दहावी परीक्षेत तिला तब्बल ८७ टक्के गुण मिळाले. आपल्या मुलीने खूप शिकावे, अशी ओहे यांची इच्छा होती. मात्र मुलीच्या उज्ज्वल भविष्याच्या मार्गात आर्थिक स्थिती अडसर ठरत असल्याची चिंता त्यांना अस्वस्थ करीत होती. या विवंचनेतच त्यांनी बुधवारी सकाळी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.