शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

कोरड्या विहिरीत शेतकऱ्याचे उपोषण

By admin | Updated: May 8, 2017 04:28 IST

शेतीत पुरेसे उत्पन्न न निघाल्याने कर्ज न भरल्याने पतपेढीकडून जमीन जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मन्याळे येथील शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोले (जि. अहमदनगर) : शेतीत पुरेसे उत्पन्न न निघाल्याने कर्ज न भरल्याने पतपेढीकडून जमीन जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मन्याळे येथील शेतकरी भैरवनाथ शंकर जाधव हे स्वत:च्या कोरड्या विहिरीत उपोषणाला बसले आहेत.जाधव यांनी खासगी पतसंस्थेकडून कर्ज घेतले असून त्याचा जमिनीवर बोजा आहे. जमिनीची जप्ती झाल्यास विषप्राशन करून कोरड्या विहिरीत आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी पोलीस स्टेशन, तहसीलदारांना निवेदन दिले आहे.मी २००५ मध्ये घरबांधणीसाठी कर्ज घेतले होते. शेतात काहीच पिकत नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? पाऊस नसल्याने पाण्याची व्यवस्था नाही. शेतात उत्पन्न निघाल्यानंतर मी सर्व कर्ज फेडेन, असे जाधव यांनी सांगितले.वसुली पुढे ढकललीजाधव यांनी दीड लाखाचे कर्ज घेतले होते. त्याचे आता पाच लाख रुपये झाले आहेत. पतपेढीने दोनदा वसुलीसाठी कर्मचारी पाठविले. परंतु जाधव यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. वसुली अधिकारी नसल्याने आम्ही सध्या कारवाई पुढे ढकलत आहोत, असे यशोमंदिर पतपेढीचे मुख्य वसुली अधिकारी सुरेश आरोटे यांनी सांगितले.