शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच

By admin | Updated: June 12, 2017 02:22 IST

कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून राज्यभरात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्यात वडवणी शहरातील विशाल वसंत शिंदे (३३) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड/ सांगली/ नाशिक/ अकोला : कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून राज्यभरात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्यात वडवणी शहरातील विशाल वसंत शिंदे (३३) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सांगली जिल्ह्यातील तुंग (ता. मिरज) येथील अल्लाबक्ष हनीफ सुतार (५७) या शेतकऱ्याने रविवारी सायंकाळी विषाप्राशन करून आत्महत्या केली. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील पाटोदा येथील अमीर लतीफ चौधरी (५५) या शेतकऱ्याने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या अकोला जिल्ह्यातील जयप्रकाश उद्धवराव खारोडे या युवा अल्पभूधारक शेतकऱ्याने रविवारी विषप्राशन करून आत्महत्या केली़ दिव्यांग असलेल्या जयप्रकाशच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.