शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘शेतकऱ्यांनो घ्या, पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ’

By admin | Updated: July 21, 2016 03:17 IST

खरीप हंगामात तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, पिकांची नैसर्गिक आपत्तीतून मुक्तता व्हावी.

विक्रमगड : खरीप हंगामात तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, पिकांची नैसर्गिक आपत्तीतून मुक्तता व्हावी. दरवर्षी कीड व रोगांपासून होणाऱ्या नुकसानी नंतरही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकू न रहावे यासाठी राज्य शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना सुरु केली आहे. तो घेणाऱ्या शेतकऱ्याच्या भात, नाचणी, तूर, उडीद, भुईमूग, तीळ, या पिकांना शासनाकडून विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ज्या पिकाचा विमा उतरणार आहेत त्याच्या हप्त्याचा जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरणा करावा. पंतप्रधान पीक विमा योजनेचे संरक्षण पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत देण्यात येईल. या दरम्यान, काही नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल. (वार्ताहर) >गारपीट, वादळ, चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्ती, वीज पडणे, पावसात खंड पडणे, पूर, कीड, रोग, अशा आपत्ती आल्यास पंचनामा करून राज्य शासनाकडून भरपाई दिली जाईल.विक्रमगड तालुक्यातील लोकांचा शेती हा उदरनिर्वाहाचा व्यवसाय असून आपत्काळात शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कृषी विभागाकडून पंतप्रधान पिक विमा योजना शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे