शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

कवडीमोल भावाने माल विकण्यास शेतकरी विवश

By admin | Updated: July 25, 2015 01:51 IST

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत असल्याची कोणतीही ठोस माहिती केंद्र

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत असल्याची कोणतीही ठोस माहिती केंद्र सरकारकडे नाही. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीशिवाय बाजारात कमी दराने होणाऱ्या मालाच्या विक्रीलाही बळी पडावे लागते, या मुद्याकडे दुर्लक्ष होते. राज्य सरकारे राज्य आपत्ती निवारण निधीमधून (एसडीआरएफ) पात्र/अधिसूचित नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीत आवश्यक मदत उपाययोजना सुरू करतात. राज्य सरकारांकडून मदत अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्यमान मापदंड आणि प्रक्रियेनुसार ‘एनडीआरएफ’मधून अतिरिक्त सहाय्यता देण्याबाबत विचार करण्यात येतो, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंडारियांनी शुक्रवारी खा. विजय दर्डा यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.गहू, ज्वारी, काबुली चणा यासारखी पिके आणि सोबतच आंबा, डाळिंब आणि द्राक्षांच्या बागा नष्ट झालेल्या शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई देण्यात आली, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता.केंद्रीय पथकाची शिफारस२०१४ च्या खरीप हंगामादरम्यान महाराष्ट्र सरकारने राज्यात २६ जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित केले आणि ‘एनडीआरएफ’कडून केंद्रीय साहाय्य देण्याची मागणी करीत अर्ज सादर केला. केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’कडून १,९६२.९९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. असे कुंडारिया म्हणाले.