शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब 10 वर्षानी पुन्हा तुरुंगात!

By admin | Updated: July 12, 2014 01:58 IST

दोषी ठरविल्याने सासू-सासरे, पती, दोन दीर व एक नणंद अशा नागपूरच्या सहाजणांच्या एका संपूर्ण कुटुंबास जन्मठेपेची राहिलेली शिक्षा भोगण्यासाठी सुमारे 1क् वर्षानी पुन्हा तुरुंगातजावे लागणार आहे.

मुंबई : हुंडाबळी आणि विवाहितेचा छळ करणो या गुन्ह्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने अपिलात दोषी ठरविल्याने सासू-सासरे, पती, दोन दीर व एक नणंद अशा नागपूरच्या सहाजणांच्या एका संपूर्ण कुटुंबास जन्मठेपेची राहिलेली शिक्षा भोगण्यासाठी सुमारे 1क् वर्षानी पुन्हा तुरुंगातजावे लागणार आहे.
प्लॉट क्र. 96, आदर्श कॉलनी, पोलीस लाईनच्या मागे, टाकळी येथे राहणारे शिवपूजन (सासरे), मालतीदेवी (सासू), राजेंद्र (पती), सुरेंद्र व वीरेंद्र (दोघे मोठे दीर) आणि अनिता मिश्र (विवाहित नणंद) असे हे कुटुंब आहे. या कुटुंबातील सून अनिता (पूर्वाश्रमीची अनिता रणछोड प्रसाद पांडे) हिचा हुंडाबळी घेणो (भादंवि कलम 3क्4 बी) आणि पती राजेंद्र यास हिरो होंडा मोटार सायकल घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याकरिता तिचा छळ करणो (कलम 498ए) या गुन्ह्यांसाठी त्यांना ही शिक्षा भोगावी लागणार आहे. यापैकी शिवपूजन व वीरेंद्र पोलीस दलात नोकरीस आहेत.
विवाहाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या 1क् दिवस आधीच 8 एप्रिल 1999 रोजी अनिताचा सासरच्या घरी 98 टक्के भाजून मृत्यू झाला होता. त्यावेळी ती सात महिन्यांची गरोदर होती. त्याच दिवशी सकाळी अनिताचे वडील बाळंतपणासाठी तिला माहेरी नेण्यासाठी आले होते. पण सासरच्यांनी तिला पाठविले नव्हते. त्यानंतर तीनच तासांत ती भाजली होती.
या संदर्भात अनिताची आई चंद्रकांता पांडे यांनी नोंदविलेल्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या खटल्यात सत्र न्यायालयाने 2क् जुलै 2क्क्5 रोजी अनिताच्या सासरच्या कुटुंबातील वरीलप्रमाणो सहाजणांना दोषी ठरवून शिक्षा दिल्या होत्या. परंतु त्याविरुद्ध केल्या गेलेल्या अपिलाचा महिनाभरातच निकाल देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या सहाही आरोपींना ऑगस्ट 2क्क्5 मध्ये निदरेष मुक्त केले होते. त्यामुळे गेली सुमारे 1क् वर्षे हे सहाहीजण बाहेर होते. परंतु राज्य सरकारने केलेले अपील मंजूर करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. सुधांशु ज्योती मुखोपाध्याय व न्या. गोपाल गौडा यांच्या खंडपीठाने त्यांना हुंडाबळी व छळ या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवल्याने त्यांना राहिलेल्या शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.
सत्र न्यायालयाने या सहाही आरोपींना अनिताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासाठीही (कलम 3क्6) दोषी धरले होते. परंतु उपलब्ध पुराव्यांवरून अनिताने आत्महत्या केल्याचे सिद्ध होत नाही, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून निदरेष मुक्तता केली. (विशेष प्रतिनिधी)
 
च्विवाहितेचा झालेला मृत्यू ही आत्महत्या आहे व तिचा हुंडय़ासाठी छळ केला जात होता हे थेट पुराव्याने सिद्ध झाल्याखेरीज आरोपींना दोषी ठरविता येमार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. परंतु ते चुकीचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
 
च्विवाहितेचा लग्नानंतर सात वर्षात जळून किंवा अन्य प्रकारे अनैसर्गिक मृत्यू झाला व त्याआधी तिचा छळ होत असेल तर असा मृत्यू हुंडाबळी मानावा, असे कलम 3क्4 बीमध्ये गृहित धरलेले आहे. यासाठी मृत्युपूर्वी किती काळ आधी छळ झालेला असावा याचा कोणताही निश्चितकालावधी दिलेला नाही. अशाच गृहितकाची तरतूद इंडियन इव्हिडन्स अॅक्टच्या कलम 113मध्ये आहे.