शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धेचा विपर्यास होतो आहे

By admin | Updated: August 31, 2014 01:33 IST

माजाला एकत्र करण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणोशोत्सवाची सुरुवात केली होती. मात्र गेल्या काही वर्षात या उत्सवाचा मूळ उद्देशच हरवला आहे,

माजाला एकत्र करण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणोशोत्सवाची सुरुवात केली होती. मात्र गेल्या काही वर्षात या उत्सवाचा मूळ उद्देशच हरवला आहे, सर्वत्र केवळ श्रद्धेचा विपर्यास होतो आहे. गणोशोत्सवाचे आताचे चंगळवादी स्वरूप पाहून लोकमान्य टिळकांनी हा उत्सव बंद केला असता. काही मोजक्या गणोशोत्सव मंडळांमुळे श्रद्धेच्या आड उत्सव दडवून ठेवण्यात येत आहे. त्यामळे ‘उत्सव’च्या पलीकडे जाऊन सर्व ठिकाणी इव्हेंटचे रूप प्राप्त झाले आहे.
गणोशोत्सवाचे पावित्र्य राखून सार्वजनिक मंडळांनी आणि शासनाने पाऊल उचलून याबाबत जनजागृती करावी. गणोशोत्सवातून विधायक कार्य करण्याकडे मंडळांचा कल असायला पाहिजे. उत्सवात सहभागी होणा:या युवा पिढीची ऊर्जा समाजाच्या विकासासाठी वापरली गेली पाहिजे. धांगडधिंगा, पर्यावरणाचा :हास ही आपली संस्कृती नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. लोकमान्य टिळकांनी या युवा पिढीच्या ऊज्रेचा वापर समाजातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी केला असता. त्यात ध्वनिप्रदूषणबाबत जनजागृती, पर्यावरण संवर्धनासाठी पाऊल उचलणो, कुपोषणविरोधी लढा, उत्सवाचा उद्देश टिकवून ठेवणो यांचा समावेश आहे. 
भविष्यात गणोशोत्सवाचे स्वरूप अधिकच वेगळ्य़ा वळणावर जाऊ नये, याकरिता आताच्या युवा पिढीच्या विचारांमध्ये बदल केला पाहिजे. त्यांना भारतीय संस्कृतीत साज:या होणा:या सण-उत्सवांबद्दल योग्य विचार रुजविले पाहिजेत. समाजात ही क्रांती घडविण्यासाठी युवा पिढीच्या हाती सोशल नेटवर्किगचे माध्यम आहे. या माध्यमाचा योग्यरीत्या वापर केला, तर युवा पिढीमध्ये प्रबोधन घडविणो सोपे होईल. समाजातील सर्व स्तरांनी प्रबोधनासाठी पुढाकार घेतला तर पुन्हा टिळकांचा गणोशोत्सव परतेल यात शंका नाही.
(शब्दांकन - स्नेहा मोरे)