शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

पीकविम्याच्या अर्जासाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 05:34 IST

पीकविमा भरण्यासाठी निर्धारित ३१ जुलैला बँकांसमोर शेतकºयांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असल्याने लाखो शेतकरी विम्यापासून वंचित राहणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

नवी दिल्ली/मुंबई : पीकविमा भरण्यासाठी निर्धारित ३१ जुलैला बँकांसमोर शेतकºयांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असल्याने लाखो शेतकरी विम्यापासून वंचित राहणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्याची दखल घेत राज्य सरकारने तातडीने बैठक घेऊन अर्ज स्वीकारण्यासाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, मुख्य सचिव सुमित मलिक व वरिष्ठ अधिकाºयांच्या बैठकीत सोमवारी रात्री प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज ५ आॅगस्टपर्यंत बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारण्याचा निर्णय झाला.अर्ज जनसुविधा केंद्रात न स्वीकारता बँकेतच स्वीकारले जातील. बँकांना मुदतवाढीबाबत ई-मेलद्वारे त्यांचे वरिष्ठ कार्यालय व क्षेत्रीय स्तरावर जिल्हाधिकाºयांमार्फत सूचित करण्यात येत आहे. शेतकरी बांधवानी काळजी करु नये, असे फुंडकर यांनी सांगितले.तत्पूर्वी दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या. पीकविमा भरण्यास १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली होती. त्यावर पीक विम्यास मुदतवाढ देण्याची विनंती राज्याने केली आहे. गरज पडल्यास आपण स्वत: दिल्लीत जाऊन कृषीमंत्री राधामोहन यांची भेट घेऊ, मात्र शेतकºयांना कोणत्याही स्थितीत न्याय मिळवून देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते.आॅनलाईन अर्ज भरताना शेतकºयांना अडचणी येत आहेत, पुरेशा मनुष्यबळाअभावी बँकांवरही ताण येत असल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राधामोहन सिंह यांनी मुदतवाढीचा चेंडू राज्याच्या कोर्टात ढकलला होता.