शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पीकविम्याच्या अर्जासाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 05:34 IST

पीकविमा भरण्यासाठी निर्धारित ३१ जुलैला बँकांसमोर शेतकºयांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असल्याने लाखो शेतकरी विम्यापासून वंचित राहणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

नवी दिल्ली/मुंबई : पीकविमा भरण्यासाठी निर्धारित ३१ जुलैला बँकांसमोर शेतकºयांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असल्याने लाखो शेतकरी विम्यापासून वंचित राहणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्याची दखल घेत राज्य सरकारने तातडीने बैठक घेऊन अर्ज स्वीकारण्यासाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, मुख्य सचिव सुमित मलिक व वरिष्ठ अधिकाºयांच्या बैठकीत सोमवारी रात्री प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज ५ आॅगस्टपर्यंत बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारण्याचा निर्णय झाला.अर्ज जनसुविधा केंद्रात न स्वीकारता बँकेतच स्वीकारले जातील. बँकांना मुदतवाढीबाबत ई-मेलद्वारे त्यांचे वरिष्ठ कार्यालय व क्षेत्रीय स्तरावर जिल्हाधिकाºयांमार्फत सूचित करण्यात येत आहे. शेतकरी बांधवानी काळजी करु नये, असे फुंडकर यांनी सांगितले.तत्पूर्वी दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या. पीकविमा भरण्यास १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली होती. त्यावर पीक विम्यास मुदतवाढ देण्याची विनंती राज्याने केली आहे. गरज पडल्यास आपण स्वत: दिल्लीत जाऊन कृषीमंत्री राधामोहन यांची भेट घेऊ, मात्र शेतकºयांना कोणत्याही स्थितीत न्याय मिळवून देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते.आॅनलाईन अर्ज भरताना शेतकºयांना अडचणी येत आहेत, पुरेशा मनुष्यबळाअभावी बँकांवरही ताण येत असल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राधामोहन सिंह यांनी मुदतवाढीचा चेंडू राज्याच्या कोर्टात ढकलला होता.