शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

भूसुरुंगाच्या स्फोटाने कोणसई बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: April 13, 2015 05:24 IST

भूमाफियांनी आणि खदान मालकांनी बंधाऱ्या लगत खाली नदी पात्रात विनापरवाना भूसुरूंगाचे स्फोट करून दगड पाडण्याचे काम

वसंत भोईर, वाडाभूमाफियांनी आणि खदान मालकांनी बंधाऱ्या लगत खाली नदी पात्रात विनापरवाना भूसुरूंगाचे स्फोट करून दगड पाडण्याचे काम सुरू केल्याने तालुक्यातील कोणसई येथील बंधाऱ्यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. या बंधाऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कोणसई, जामघर, लखमापूर ग्रामपंचायतींच्या पाणीयोजना बंद पडून या गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वाडा पंचायत समितीच्या पाटबंधारे विभागाकडून गेल्या वर्षी ५६ लाख रुपयांचा निधी खर्च करून वैतरणा नदीवर कोणसई गावालगत हा बंधारा बांधला. मात्र भूमाफियांनी आणि खदान मालकांकडून बंधाऱ्या लगत खाली नदी पात्रात विनापरवाना भूसुरूंगाचे स्फोट केले जात आहे. त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी कोणसई ग्रामपंचायतीने केली आहे. यासंदर्भात महिनाभरापूर्वी तहसीलदारांना निवेदन दिल्याची माहिती ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग सुरंग यांनी दिली.