शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

शस्त्रसाठा प्रकरणी आज निकाल अपेक्षित

By admin | Updated: July 28, 2016 01:47 IST

विशेष मोक्का न्यायालय औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणाचा निकाल आज देणे अपेक्षित आहे. तब्बल दहा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.

मुंबई : विशेष मोक्का न्यायालय औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणाचा निकाल आज देणे अपेक्षित आहे. तब्बल दहा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (एटीएस) २२ जणांना अटक केली आहे. त्यात लष्कर-ए- तोयबाचा सदस्य आणि २६/११ च्या हल्ल्याच्या कटात सामील असलेला सय्यद झबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याचा समावेश आहे. ‘विशेष न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला आहे. न्यायालय यावर गुरुवारी निकाल देणे अपेक्षित आहे,’ असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.८ मे २००६ रोजी एटीएसने चांदवड- मनमाड हायवेवर एका टाटा सुमोचा आणि इंडिका कारचा पाठलाग केला. पोलिसांनी तीन जणांना अटक करत ३० किलो आरडीएक्स, १० एके- ४७ आणि ३,२०० जिवंत काडतुसे जप्त केली. जुंदाल बीड जिल्ह्यात राहतो. पोलिसांना चुकवून तो मालेगावला गेला. तिथून तो बांगलादेश आणि त्यानंतर तो पाकिस्तानला गेला. २०१२ मध्ये त्याला सौदी अरेबियामधून अटक करून भारतात आणले. विशेष न्यायालयाने आॅगस्ट २०१३ मध्ये २२ आरोपींवर आरोप निश्चित केले. खटल्यादरम्यान सरकारी वकिलांनी १०० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. तर बचावपक्षाच्या वकिलांनी १६ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. (प्रतिनिधी)