शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘मेट्रो-२’चा दहिसरपर्यंत विस्तार भुयारी

By admin | Updated: June 12, 2014 04:34 IST

चारकोप-वांद्रे-मानखुर्द हा मेट्रोचा दुसरा टप्पा दहिसरपर्यंत नेण्यात येणार आहे. हा संपूर्ण मार्ग भूयारी असणार आहे,

मुंबई : चारकोप-वांद्रे-मानखुर्द हा मेट्रोचा दुसरा टप्पा दहिसरपर्यंत नेण्यात येणार आहे. हा संपूर्ण मार्ग भूयारी असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत दिली. मुंबईतील वाढती लोकसंख्या व गाड्यांचा ताण रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर पडत आहे. हा भार हलका करण्यासाठी जलवाहतूक, कोस्टल रोड, वरळी-नरिमन पॉईंट सी लींक आदी प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याबाबतची लक्षवेधी भाजपाचे मंगलप्रभात लोढा यांनी मांडली. विरोधी पक्षनेता एकनाथ खडसे, योगेश सागर, रवींद्र वायकर, अशोक जाधव आदी सदस्यांनी यावेळी विविध प्रश्न उपस्थित केले. यावेळी उत्तरादाखल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पासाठी ७,६६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई मेट्रो ट्रान्सपोर्ट प्रा. लि. कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. चारकोप येथील कारशेडला केंद्रीय पर्यावरण खात्याने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे मेट्रो-२चा टप्पा दहिसरपर्यंत वाढविण्याबाबत मे. राईट्स या शासकीय सल्लागार कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)