शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

‘मेट्रो-२’चा दहिसरपर्यंत विस्तार भुयारी

By admin | Updated: June 12, 2014 04:34 IST

चारकोप-वांद्रे-मानखुर्द हा मेट्रोचा दुसरा टप्पा दहिसरपर्यंत नेण्यात येणार आहे. हा संपूर्ण मार्ग भूयारी असणार आहे,

मुंबई : चारकोप-वांद्रे-मानखुर्द हा मेट्रोचा दुसरा टप्पा दहिसरपर्यंत नेण्यात येणार आहे. हा संपूर्ण मार्ग भूयारी असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत दिली. मुंबईतील वाढती लोकसंख्या व गाड्यांचा ताण रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर पडत आहे. हा भार हलका करण्यासाठी जलवाहतूक, कोस्टल रोड, वरळी-नरिमन पॉईंट सी लींक आदी प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याबाबतची लक्षवेधी भाजपाचे मंगलप्रभात लोढा यांनी मांडली. विरोधी पक्षनेता एकनाथ खडसे, योगेश सागर, रवींद्र वायकर, अशोक जाधव आदी सदस्यांनी यावेळी विविध प्रश्न उपस्थित केले. यावेळी उत्तरादाखल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पासाठी ७,६६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई मेट्रो ट्रान्सपोर्ट प्रा. लि. कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. चारकोप येथील कारशेडला केंद्रीय पर्यावरण खात्याने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे मेट्रो-२चा टप्पा दहिसरपर्यंत वाढविण्याबाबत मे. राईट्स या शासकीय सल्लागार कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)