शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

‘एक्झिट पोल’वर १२ मे पर्यंतच बंदी

By admin | Updated: May 10, 2014 01:29 IST

अखेरच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवसापर्यंत म्हणजे १२ मे पर्यंतच बंदी असल्याचा पूर्वीचा निर्णय कायम असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : मतदानोत्तर जनमत चाचण्यांवर (एक्झिट पोल) निवडणूक निकालाच्या दिवसापर्यंत म्हणजे १६ मे पर्यंत बंदी राहणार असल्याचे शुक्रवारी दुपारी जाहीर करणार्‍या केंद्रीय निवडणूक आयोगाने तातडीने तासाभरातच खुलासा करीत अखेरच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवसापर्यंत म्हणजे १२ मे पर्यंतच बंदी असल्याचा पूर्वीचा निर्णय कायम असल्याचे सांगितले. मात्र, आयोगाने खुलासा जारी करेपर्यंत एक्झिट पोलबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेरच्या नवव्या टप्प्यातील मतदान १२ मे रोजी होणार आहे. मतदान संपल्यानंतर केवळ अर्धा तासापर्यंत एक्झिट पोल जारी करण्यावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने निवेदनात म्हटले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून एक्झिट पोलवर असलेली बंदी १२ मे रोजी साडेसहानंतर उठवली जाणार असल्याचे आयोगाचे संचालक धीरेंद्र ओझा यांनी सांगितले. निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रह्मा यांनी १६ मे पूर्वी एक्झिट पोलचे प्रसारण करता येणार नाही, असे सांगितल्यानंतर आयोगाने तातडीने संभ्रम दूर केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

काय म्हणाले होते ब्रह्मा ?

च्मतमोजणीच्या दिवसापर्यंत म्हणजे १६ मे पर्यंत ‘एक्झिट पोल’ जारी करता येणार नाही. च्एक्झिट पोलची एवढी काय घाई आहे? १६ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर तुम्ही प्रसारण करा. १२ ते १६ मे मधील अंतर केवळ १५० तासांचे आहे. च्काही ठिकाणी फेरनिवडणूक होऊ शकते. १३ किंवा १४ मे रोजी फेरमतदान होणार नाही, याची हमी कोण देणार ?