शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

कधी शिवजयंती साजरी केली का?

By admin | Updated: October 2, 2014 01:12 IST

गरज सरो आणि वैद्य मरो, अशी भाजपाची भूमिका आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन ते आशीर्वाद मागत आहेत.

अभिमन्यू कांबळे - परभणी
 गरज सरो आणि वैद्य मरो, अशी भाजपाची भूमिका आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन ते आशीर्वाद मागत आहेत. छत्रपतींच नाव घेणा:या या भाजपावाल्यांनी कधी शिवजयंती तरी साजरी केली आहे का, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी परभणी येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना केला. 
महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी युती तोडली आहे, याबद्दलचा प्रचंड संताप जनतेच्या मनामध्ये आहे, असे सांगून उद्धव म्हणाले,  छत्रपतींचे आशीर्वाद मागता, पण ते घेण्याची व पेलण्याची  ताकद लागते.  देशात नरेंद्र मोदी यांची लाट असेल तर महाराष्ट्रात कशाला सभा घेत आहात, असाही सवाल त्यांनी केला.  महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला त्यावेळी कधी केंद्रातील मंत्री राज्यात आले नाहीत. आणि आता प्रचारासाठी केंद्रातील भाजपाचे मंत्री येणार आहेत. परंतु त्यांचा काहीही उपयोग होणार नाही. आता पैशाचा महापूर येईल, या महापुरात वाहून न जाता स्वत:चे नशिब विकू नका, असे आवाहनही त्यांनी केले.