शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

अखेर रस्ता झाला पूर्ववत

By admin | Updated: April 29, 2016 01:57 IST

रस्त्याची खोदाई केल्यानंतर राडारोड्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्यासंदर्भात दि. २७ एप्रिलला लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते.

रावेत : वाल्हेकरवाडी येथील मुख्य चौकातील जलवाहिनीसाठी रस्त्याची खोदाई केल्यानंतर राडारोड्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्यासंदर्भात दि. २७ एप्रिलला लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने दखल घेऊन मुख्य चौकातील रस्ता पूर्ववत केला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.वाल्हेकरवाडी येथील मुख्य शिवाजी चौकात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलण्याकरिता खोदण्यात आलेले खड्डे व्यवस्थित न बुजविल्यामुळे राडारोडा रस्त्यावर तसाच पडून होता. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत होते. नागरिकांना पायी चालणेसुद्धा अवघड झाले होते. भूमिगत जलवाहिन्यांचे काम पूर्ण होऊन काही दिवस उलटूनही या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते ठेकेदाराने व्यवस्थित बुजविले नव्हते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता . परिसरातील जलवाहिन्या गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या झालेल्या होत्या. त्या बदलाव्यात, अशी मागणी नागरिकांची होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी प्रशासनाने जुन्या वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेऊन ते पूर्ण केले. परंतु, या भागातील खोदण्यात आलेले रस्ते पूर्ववत केले नव्हते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत होता. रस्ते खड्डेमय बनल्याने वाहनचालक व नागरिकांना तेथून जाताना कसरत करावी लागत होती.या भागातील रस्त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यातच सर्वत्र रस्ते खोदून रस्त्याची चाळण झाली होती. मुख्य चौकातील जलवाहिनी वारंवार फुटत असल्यामुळे नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी कामे करण्यात आली. मात्र, यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत न झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले होते. रस्ते दुरुस्तीची मागणी नागरिक करीत होते. (वार्ताहर)