शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अभियांत्रिकीचे ८१ हजार प्रवेश निश्चित

By admin | Updated: June 29, 2016 01:49 IST

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षासाठी ८१ लाख १७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

मुंबई : अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षासाठी ८१ लाख १७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या वर्षासाठी राज्यातील एकूण १ लाख ९ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केले होते, तर त्यातील १ लाख २ हजार विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज भरत प्रवेश अर्ज निश्चित केला होता.यंदा अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षासाठी राज्यात १ लाख ३८ हजार ७४१ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी मंगळवारी तंत्रशिक्षण संचलनालयाने प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली. मुळात ही यादी सोमवारी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव यादी उशिरा लागल्याचे कळते. या आधी प्रवेशासाठी शासनाने सुरू केलेल्या मार्गदर्शन केंद्रावर १ लाख १५ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी केवळ १ लाख ९ हजार ०२३ अर्ज तीन कॅप राउंडसाठी पात्र ठरले. मात्र, पहिल्या प्रवेशफेरीसाठी १ लाख २ हजार विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयांचा पसंतीक्रम अर्ज भरला होता.संचलनालयाने केलेल्या आवाहनानुसार, पहिल्या यादीत ज्या विद्यार्थ्यांची नावे निश्चित झाली आहेत, त्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन अर्ज स्वीकृती केंद्रात प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेश निश्चित करताना प्रत्येक विद्यार्थ्याला मूळ गुणपत्रिका लागणार आहे. शिवाय प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्याने फ्रीज, स्लाइड, फ्लोट यांपैकी पर्याय निवडायचा आहे. दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी ७ जुलैला जाहीर होईल. प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या होणार असून, विद्यार्थ्यांनी सुरुवातीला दिलेल्या यादीच्या आधारावर पहिल्या तीन फेऱ्या पार पडतील, तर चौथ्या फेरीसाठी नव्याने विकल्प देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)