शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

अभियांत्रिकी महाविद्यालयांचा फास आवळणार!

By admin | Updated: September 19, 2016 02:01 IST

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) राज्यातील दोषी अभियांत्रिकी महाविद्यालयांवरील कारवाईचा फास आवळायला सुरूवात केली

मुंबई : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) राज्यातील दोषी अभियांत्रिकी महाविद्यालयांवरील कारवाईचा फास आवळायला सुरूवात केली आहे. प्रशासनाला खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करणाऱ्या महाविद्यालयांवर प्रवेशबंदीची कारवाई होणार आहे. संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयांत स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, एआयसीटीईचे संचालक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, उच्च व तंत्रशिक्षण सचिव व अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक मुंबईत झाली. यावेळी दोषी महाविद्यालयांवर कडक कारवाई करताना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. याआधी एआयसटीईने कारवाई केल्यानंतर काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी न्यायालयातून प्रवेशबंदीविरोधात स्थगिती मिळवलेली आहे. मात्र काही महाविद्यालयांना न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून प्रशासनाने विद्यार्थी स्थलांतराची प्रक्रिया सुरू केल्याचे समजते. (प्रतिनिधी)