शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

अभियांत्रिकी विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: August 12, 2016 04:44 IST

पवई येथे गुरुवारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. सुरभि गुप्ता (२५) असे तिचे नाव आहे

मुंबई : पवई येथे गुरुवारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. सुरभि गुप्ता (२५) असे तिचे नाव आहे. अभ्यासाच्या तणातून तिने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मूळची चेन्नई येथील रहिवासी असलेली सुरभि ही नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत होती. ती आयसीएम बॅचमध्ये होती. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ती आपल्या रूममेटसह परीक्षेला निघाली. काही तरी विसरले असल्याचे सांगून ती पुन्हा रूमकडे आली. त्यानंतर सातव्या मजल्यावरून उडी घेत तिने आत्महत्या केली. ही बाब अन्य विद्यार्थ्यांना समजताच खळबळ उडाली. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण उघड झाले नसले तरी तिने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. (प्रतिनिधी)